AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अडचणी दूर करण्यासाठी अशा लोकांपासून ठेवा अंतर, जाणून घ्या चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार जीवनात काही लोकं तुमच्या समस्या दूर करण्याऐवजी त्या वाढवण्याचे काम करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवलेलं बरं राहील, असं चाणक्य नीतीत सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते लोक.

| Updated on: May 29, 2023 | 8:54 PM
Share
ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल राग आहे त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे. तुमच्या कर्तृत्वाचा किंवा संपत्तीचा राग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्या नकारात्मक भावनांमुळे तुमचं नुकसान होऊ शकते. काही चांगल्या संधी ते तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत.

ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल राग आहे त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवावे. तुमच्या कर्तृत्वाचा किंवा संपत्तीचा राग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्या नकारात्मक भावनांमुळे तुमचं नुकसान होऊ शकते. काही चांगल्या संधी ते तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत.

1 / 5
कोणतेही नाते, मग ते प्रेम असो किंवा मैत्री, विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. विश्वास नसलेल्या किंवा अप्रामाणिक असलेल्या लोकांपासून दूर राहावे. अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने विश्वासघात होऊ शकतो किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातील मौल्यवान माहिती गमावली जाऊ शकते.

कोणतेही नाते, मग ते प्रेम असो किंवा मैत्री, विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. विश्वास नसलेल्या किंवा अप्रामाणिक असलेल्या लोकांपासून दूर राहावे. अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने विश्वासघात होऊ शकतो किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातील मौल्यवान माहिती गमावली जाऊ शकते.

2 / 5
मूर्ख व्यक्तींपासून कायम अंतर ठेवावं. कारण  त्यांच्या कृतींचा तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे होणारं कामही बिघडू शकते.

मूर्ख व्यक्तींपासून कायम अंतर ठेवावं. कारण त्यांच्या कृतींचा तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे होणारं कामही बिघडू शकते.

3 / 5
माणसाचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. चाणक्य नुसार ज्या लोकांमध्ये नेहमी आळस जास्त असतो किंवा ज्यांच्यात महत्वाकांक्षा कमी असते अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्यातील प्रेरणेचा अभाव तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो किंवा तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो.

माणसाचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. चाणक्य नुसार ज्या लोकांमध्ये नेहमी आळस जास्त असतो किंवा ज्यांच्यात महत्वाकांक्षा कमी असते अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्यातील प्रेरणेचा अभाव तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतो किंवा तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो.

4 / 5
अहंकारामुळे व्यक्तीचे पतन होते. अति अहंकार किंवा अहंकारपणे वागणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. त्यांच्या वागण्यामुळे नात्यात अनावश्यक वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमचा मान-सन्मानही दुखावला जाऊ शकतो.

अहंकारामुळे व्यक्तीचे पतन होते. अति अहंकार किंवा अहंकारपणे वागणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवावे. त्यांच्या वागण्यामुळे नात्यात अनावश्यक वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमचा मान-सन्मानही दुखावला जाऊ शकतो.

5 / 5
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.