खरातमुळे दोघांनी स्वत:ला संपवले तर एकाचा अपघाती मृत्यू; निर्दयीपणाच्या मर्यादाच ओलांडल्या, गरीब शेतकऱ्यांनाही सोडले नाही
अशोक खरात या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे. लिंगपिसाट खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले. आता त्याने गरीब शेतकऱ्यालाही सोडले नसल्याचे समोर आले आहे. त्याच्यामुळे तिघांना जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
