AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिराबाहेरून तुमचे बूट गायब झालेत? 99 टक्के लोक करतात ही चूक, तुम्ही तर करत नाही ना?

मंदिरातून बूट किंवा चप्पल चोरीला जाणे शुभ की अशुभ? ज्योतिषशास्त्रानुसार चपला गायब होण्याचा शनिदेवाशी काय संबंध आहे आणि यामुळे संकटे कशी टळतात, ते जाणून घ्या.

| Updated on: May 28, 2026 | 2:28 PM
Share
देवदर्शनाला गेल्यावर मनाला मिळणारी शांतता आणि प्रसन्नता वेगळीच असते. पण मंदिरातून बाहेर आल्यावर जर स्वतःचे बूट किंवा चपला गायब झालेल्या दिसल्या, तर चांगला झालेला मूड एका मिनिटात खराब होतो. अनेकदा लोक याला अपशकुन किंवा वाईट अनुभव मानतात.

देवदर्शनाला गेल्यावर मनाला मिळणारी शांतता आणि प्रसन्नता वेगळीच असते. पण मंदिरातून बाहेर आल्यावर जर स्वतःचे बूट किंवा चपला गायब झालेल्या दिसल्या, तर चांगला झालेला मूड एका मिनिटात खराब होतो. अनेकदा लोक याला अपशकुन किंवा वाईट अनुभव मानतात.

1 / 6
मात्र, ज्योतिषशास्त्र या घटनेकडे एका वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. मंदिरातून चप्पल चोरीला जाणे याचा थेट संबंध शनिदेवाशी आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्याशी असू शकते.

मात्र, ज्योतिषशास्त्र या घटनेकडे एका वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. मंदिरातून चप्पल चोरीला जाणे याचा थेट संबंध शनिदेवाशी आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्याशी असू शकते.

2 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, मानवी शरीराचे पाय आणि पायात घालण्याच्या वस्तू (बूट, चपला) यांचा संबंध थेट शनि ग्रहाशी जोडला जातो. असे मानले जाते की, माणसाच्या पायात आणि चपलांमध्ये नकारात्मक ऊर्जा व जीवनातील संघर्षाचा प्रभाव असतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, मानवी शरीराचे पाय आणि पायात घालण्याच्या वस्तू (बूट, चपला) यांचा संबंध थेट शनि ग्रहाशी जोडला जातो. असे मानले जाते की, माणसाच्या पायात आणि चपलांमध्ये नकारात्मक ऊर्जा व जीवनातील संघर्षाचा प्रभाव असतो.

3 / 6
जेव्हा मंदिरासारख्या अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणाहून एखाद्याचे जुने बूट किंवा चप्पल चोरीला जातात, तेव्हा त्या वस्तूंसोबतच व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि कर्माचा भारही दूर होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

जेव्हा मंदिरासारख्या अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणाहून एखाद्याचे जुने बूट किंवा चप्पल चोरीला जातात, तेव्हा त्या वस्तूंसोबतच व्यक्तीच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि कर्माचा भारही दूर होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

4 / 6
हिंदू धर्मात शनिवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला चपला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती किंवा शनीच्या महादशेचा त्रास कमी होतो. याच मान्यतेनुसार, जर शनिवारी मंदिरातून तुमची चप्पल चोरीला गेली, तर ते अनपेक्षितपणे झालेल्या शनि दानासारखेच मानले जाते.

हिंदू धर्मात शनिवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला चपला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती किंवा शनीच्या महादशेचा त्रास कमी होतो. याच मान्यतेनुसार, जर शनिवारी मंदिरातून तुमची चप्पल चोरीला गेली, तर ते अनपेक्षितपणे झालेल्या शनि दानासारखेच मानले जाते.

5 / 6
जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक चणचण, मानसिक ताणतणाव, नोकरी-व्यवसायातील अडथळे किंवा सतत येणाऱ्या अपयशाने त्रस्त असेल आणि अशातच मंदिरातून तिचे जोडे गायब झाले, तर येत्या काळात परिस्थितीत सकारात्मक बदल होणार असल्याचे हे लक्षण मानले जाते. अर्थात, या गोष्टी संपूर्णपणे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित असून, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक चणचण, मानसिक ताणतणाव, नोकरी-व्यवसायातील अडथळे किंवा सतत येणाऱ्या अपयशाने त्रस्त असेल आणि अशातच मंदिरातून तिचे जोडे गायब झाले, तर येत्या काळात परिस्थितीत सकारात्मक बदल होणार असल्याचे हे लक्षण मानले जाते. अर्थात, या गोष्टी संपूर्णपणे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेवर आधारित असून, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

6 / 6
Follow Us
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा.
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.