AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : विराट कोहलीने अशा पद्धतीने खेळणं पडेल महागात! माजी क्रिकेटपटूचा इशारा

टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पुनरागमन केलं आहे. 14 महिन्यांच्या कालावधीनंतर विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला. त्यानंतर विराट कोहली आयपीएल खेळेल. पण विराट कोहलीने पहिल्याच टी20 सामन्यातून फलंदाजीचं झलक दाखवली आहे. त्याची नवी शैली पाहून माजी क्रिकेटपटूने भीती व्यक्त केली आहे.

| Updated on: Jan 15, 2024 | 9:39 PM
Share
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली टी20 फॉरमॅटमध्ये 14 महिन्यांच्या कालावधीनंतर परतला आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी20 सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. टी20 पुनरागमन करत विराट कोहलीने एक मोठा बदल केला. त्याच्या फलंदाजीत याची छाप दिसून आली.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली टी20 फॉरमॅटमध्ये 14 महिन्यांच्या कालावधीनंतर परतला आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी20 सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. टी20 पुनरागमन करत विराट कोहलीने एक मोठा बदल केला. त्याच्या फलंदाजीत याची छाप दिसून आली.

1 / 6
विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात केवळ 16 चेंडूत 29 धावा केल्या. त्याने 180 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा होत आहे.

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात केवळ 16 चेंडूत 29 धावा केल्या. त्याने 180 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा होत आहे.

2 / 6
या मालिकेपूर्वी विराट कोहलीचा स्ट्राईक रेट खूपच खराब असल्याच दिसून आलं आहे.टी20  नव्या पद्धतीत योग्य बसत नाही. त्यामुळे विराट कोहली अस्वस्थ असावा असं जाणवत आहे. त्यामुळे विराट कोहलीने या मालिकेतून आपलं आक्रमक रूप दाखवलं आहे.

या मालिकेपूर्वी विराट कोहलीचा स्ट्राईक रेट खूपच खराब असल्याच दिसून आलं आहे.टी20 नव्या पद्धतीत योग्य बसत नाही. त्यामुळे विराट कोहली अस्वस्थ असावा असं जाणवत आहे. त्यामुळे विराट कोहलीने या मालिकेतून आपलं आक्रमक रूप दाखवलं आहे.

3 / 6
विराट कोहलीचा बदललेल्या अंदाजाबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीला फार काही बदलण्याची गरज नाही. विराट कोहली आधीच टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. विराटचा स्ट्राइक रेट 140 आहे.

विराट कोहलीचा बदललेल्या अंदाजाबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीला फार काही बदलण्याची गरज नाही. विराट कोहली आधीच टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. विराटचा स्ट्राइक रेट 140 आहे.

4 / 6
आकाश चोप्राने सांगितलं की, विराट कोहलीने फलंदाजीत बदल केल्यास सातत्याने धावा करणे कठीण जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे सीनियर खेळाडू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

आकाश चोप्राने सांगितलं की, विराट कोहलीने फलंदाजीत बदल केल्यास सातत्याने धावा करणे कठीण जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे सीनियर खेळाडू टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

5 / 6
भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने ही मालिका 2-0 ने आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. तर या मालिकेतूनच टी20 वर्ल्डकपची पायाभरणी सुरु झाली आहे.

भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने ही मालिका 2-0 ने आधीच जिंकली आहे. आता तिसरा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. तर या मालिकेतूनच टी20 वर्ल्डकपची पायाभरणी सुरु झाली आहे.

6 / 6
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.