AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 : चार तरबेज खेळाडू आशिया चषकापूर्वीच बाहेर, नेमकं काय कारण? कोण आहेत हे खोळाडू? जाणून घ्या…

बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर स्पर्धेची आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची चमक काहीशी कमी झाली. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीमुळे त्याचे आणखी नुकसान झाले. याविषयी सविस्तर वाचा...

| Updated on: Aug 23, 2022 | 8:00 AM
Share
श्रीलंकेतूनही वाईट बातमी आली. दुष्मंथा चमिरा सोमवारी 22 ऑगस्ट रोजी स्पर्धेतून बाहेर पडला. चमीराची श्रीलंकेच्या संघात निवड झाली होती, मात्र सरावादरम्यान पायाला दुखापत झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. साहजिकच या बड्या वेगवान गोलंदाजांना वगळल्यामुळे आशिया चषक स्पर्धेचा उत्साह थोडा कमी झाला आहे.

श्रीलंकेतूनही वाईट बातमी आली. दुष्मंथा चमिरा सोमवारी 22 ऑगस्ट रोजी स्पर्धेतून बाहेर पडला. चमीराची श्रीलंकेच्या संघात निवड झाली होती, मात्र सरावादरम्यान पायाला दुखापत झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. साहजिकच या बड्या वेगवान गोलंदाजांना वगळल्यामुळे आशिया चषक स्पर्धेचा उत्साह थोडा कमी झाला आहे.

1 / 5
बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर स्पर्धेची आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची चमक काहीशी कमी झाली. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीमुळे त्याचे आणखी नुकसान झाले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडला होता. गतवर्षी विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात आफ्रिदीची महत्त्वाची भूमिका होती आणि अशा परिस्थितीत टीम इंडियाकडून त्याच्याविरुद्ध दमदार कामगिरीची अपेक्षा सर्वांना होती.

बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर स्पर्धेची आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची चमक काहीशी कमी झाली. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीमुळे त्याचे आणखी नुकसान झाले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडला होता. गतवर्षी विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात आफ्रिदीची महत्त्वाची भूमिका होती आणि अशा परिस्थितीत टीम इंडियाकडून त्याच्याविरुद्ध दमदार कामगिरीची अपेक्षा सर्वांना होती.

2 / 5
आशिया चषक 2022 ची सर्वाधिक उत्सुकता आणि चर्चा 28 ऑगस्ट रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तान लढतीचा विजेता कोण होणार याचीच सुरू होती. विशेषत: गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारताचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर या सामन्याची अधिक प्रतीक्षा होती. मात्र आता खेळाडूंच्या दुखापतीची चर्चा होत आहे. तेही जेव्हा स्पर्धेतील तीन सर्वात मोठ्या संघांनी त्यांचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज गमावले.

आशिया चषक 2022 ची सर्वाधिक उत्सुकता आणि चर्चा 28 ऑगस्ट रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तान लढतीचा विजेता कोण होणार याचीच सुरू होती. विशेषत: गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारताचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर या सामन्याची अधिक प्रतीक्षा होती. मात्र आता खेळाडूंच्या दुखापतीची चर्चा होत आहे. तेही जेव्हा स्पर्धेतील तीन सर्वात मोठ्या संघांनी त्यांचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज गमावले.

3 / 5
हर्षल पटेलच्या दुखापतीमुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे. हर्षलची या स्पर्धेसाठी निवड होणे निश्चित होते कारण त्याने T20 मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून विशेष ठसा उमटवला आहे आणि त्याने हे काम गेल्या वर्षी UAE मध्ये चांगले केले होते.

हर्षल पटेलच्या दुखापतीमुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे. हर्षलची या स्पर्धेसाठी निवड होणे निश्चित होते कारण त्याने T20 मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून विशेष ठसा उमटवला आहे आणि त्याने हे काम गेल्या वर्षी UAE मध्ये चांगले केले होते.

4 / 5
बीसीसीआयने 8 ऑगस्ट रोजी या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यासह बोर्डाने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची घोषणा केली, ज्यामुळे भारतीय संघ आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीतून मोठा सामना जिंकणारा घटक काढून टाकला गेला.

बीसीसीआयने 8 ऑगस्ट रोजी या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यासह बोर्डाने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची घोषणा केली, ज्यामुळे भारतीय संघ आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीतून मोठा सामना जिंकणारा घटक काढून टाकला गेला.

5 / 5
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.