चॅम्पियन्स ट्रॉफीत तीन संघ पडलेत भारतावर भारी! जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं ते
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतासह आठ संघ सहभागी झाले आहेत. दोन गटातून चार संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागेल. भारताने आतापर्यंत सहा संघांशी सामना केला आहे. तर एका संघाशी सामना करण्याची वेळ आली नाही. तर तीन संघांशी भारतीय संघ कधीच जिंकलेला नाही. भारताला या संघांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर तीन संघाविरुद्ध कायम विजय मिळवला आहे

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
