चॅम्पियन्स ट्रॉफीत तीन संघ पडलेत भारतावर भारी! जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं ते
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतासह आठ संघ सहभागी झाले आहेत. दोन गटातून चार संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागेल. भारताने आतापर्यंत सहा संघांशी सामना केला आहे. तर एका संघाशी सामना करण्याची वेळ आली नाही. तर तीन संघांशी भारतीय संघ कधीच जिंकलेला नाही. भारताला या संघांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर तीन संघाविरुद्ध कायम विजय मिळवला आहे

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
जबरा फॅन, हार्दिकने विराटच्या चाहत्यांची मनं जिंकली, सूर्याने काय केलं?
रिस्क फ्री गुंतवणूक आणि दर 3 महिन्याला व्याज, पोस्टाची जबरदस्त स्किम
वापर झालेल्या ग्रीन टी बॅगचा असाही उपयोग होतो, 5 बेस्ट उपाय पाहा
या दिवशी भगवान शिवाला बोर फळ अर्पण केले जाते
'या' समस्या असतील तर, सुरमई मासे खाणं आजच टाळा
जीवनात या 6 परिस्थितीत शांत बसणेच उत्तम असते, केव्हा वाचा
