IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर दिनेश कार्तिकने आरसीबीच्या चाहत्यांना दिली गुड न्यूज
आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला लोळवलं. 227 धावांचं लक्ष्य 18.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह प्लेऑफच्या टॉप 4 मध्ये जागा पक्की केली आहे. असं असताना क्वॉलिफायर 1 सामन्यापूर्वी आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
