AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs South Africa | गौतम गंभीर विराटबाबत काय म्हणाला?

Gautam Gambhir On Virat Kohli | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकावर मात करत वर्ल्ड कपमधील सलग आठवा विजय मिळवला. विराट टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. गौतम गंभीरने विराटबाबत प्रतिक्रिया दिली.

| Updated on: Nov 06, 2023 | 3:31 PM
Share
विराटने वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 49 वं एकदिवसीय शतक ठोकलं. विराटने यासह सचिनच्या सर्वाधिक वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटच्या या शतकावर गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली. विराटच्या शतकात एका खेळाडूची निर्णायक भूमिका राहिल्याचं गौतम म्हणाला. हा बॅट्समन नसता तर विराटवर निश्चितच दबाव तयार झाला असलता, असंही गंभीरने म्हटलं.

विराटने वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 49 वं एकदिवसीय शतक ठोकलं. विराटने यासह सचिनच्या सर्वाधिक वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटच्या या शतकावर गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली. विराटच्या शतकात एका खेळाडूची निर्णायक भूमिका राहिल्याचं गौतम म्हणाला. हा बॅट्समन नसता तर विराटवर निश्चितच दबाव तयार झाला असलता, असंही गंभीरने म्हटलं.

1 / 5
विराटच्या शतकात श्रेयस अय्यर याने मोठी भूमिका बजावल्याचं गंभीर म्हणाला. "मी  श्रेयसचं कौतुक करेन कारण विराटवरचा दबाव हटवला तो श्रेयसने. त्यामुळेच विराट मोठी खेळी करु शकला", असं गंभीरने नमूद केलं.

विराटच्या शतकात श्रेयस अय्यर याने मोठी भूमिका बजावल्याचं गंभीर म्हणाला. "मी श्रेयसचं कौतुक करेन कारण विराटवरचा दबाव हटवला तो श्रेयसने. त्यामुळेच विराट मोठी खेळी करु शकला", असं गंभीरने नमूद केलं.

2 / 5
विराट आणि श्रेयस दोघांनी चांगली बॅटिंग केली. हे  वानखेडे किंवा दिल्लीचं मैदान नव्हतं, तिथे बॅटिंगसाठी खेळपट्टी अनुकूल असते. इथे सुरुवातीला खेळपट्टी चांगली होती. मात्र मधल्या काही ओव्हरसाठी खेळपट्टी ही अवघड झाली, तर शेवटी त्याहून अधिक. मला वाटतं विराट आणि श्रेयस या दोघांनी रोहित आणि गिलपेक्षा चांगली बॅटिंग केली", असं गंभीरने म्हटलं.

विराट आणि श्रेयस दोघांनी चांगली बॅटिंग केली. हे वानखेडे किंवा दिल्लीचं मैदान नव्हतं, तिथे बॅटिंगसाठी खेळपट्टी अनुकूल असते. इथे सुरुवातीला खेळपट्टी चांगली होती. मात्र मधल्या काही ओव्हरसाठी खेळपट्टी ही अवघड झाली, तर शेवटी त्याहून अधिक. मला वाटतं विराट आणि श्रेयस या दोघांनी रोहित आणि गिलपेक्षा चांगली बॅटिंग केली", असं गंभीरने म्हटलं.

3 / 5
"स्पिन सर्वात मोठं आव्हान होतं. ज्या पद्धतीने विराट आणि श्रेयसने केशव महाराज विरुद्ध बॅटिंग केली, होऊ शकतं की त्याने 30 धावा दिल्या. मात्र महत्त्वाची बाब अशी की त्याने 1 विकेटच घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाजांकडे जावं लागलं.", अंसंही गंभीरने नमूद केलं.

"स्पिन सर्वात मोठं आव्हान होतं. ज्या पद्धतीने विराट आणि श्रेयसने केशव महाराज विरुद्ध बॅटिंग केली, होऊ शकतं की त्याने 30 धावा दिल्या. मात्र महत्त्वाची बाब अशी की त्याने 1 विकेटच घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाजांकडे जावं लागलं.", अंसंही गंभीरने नमूद केलं.

4 / 5
"श्रेयसचे तबरेज शम्सी विरुद्ध 2 मोठे फटके तसेच मार्को जान्सेनच्या एका ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकून दबाव हटवला. असं नसतं झालं तर विराटवर दबाव तयार झाला असता", असंही गंभीर म्हणाला.

"श्रेयसचे तबरेज शम्सी विरुद्ध 2 मोठे फटके तसेच मार्को जान्सेनच्या एका ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकून दबाव हटवला. असं नसतं झालं तर विराटवर दबाव तयार झाला असता", असंही गंभीर म्हणाला.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.