AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

1 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

2 / 6
भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

3 / 6
भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

4 / 6
ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

5 / 6
भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

6 / 6
Follow Us
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला