AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

1 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

2 / 6
भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

3 / 6
भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

4 / 6
ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

5 / 6
भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.