AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

1 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

2 / 6
भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

3 / 6
भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

4 / 6
ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

5 / 6
भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

6 / 6
Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय