AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : गाब्बा कसोटी सामना ड्रा झाल्याने फायदा कोणाचा? तसं झालं तर ऑस्ट्रेलिया बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या चुरस आहे. यापैकी कोणते दोन संघ अंतिम फेरीत जाणार? याची उत्सुकता आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

1 / 6
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला असली तरी भारताचा चिंता करण्याचं कारण नाही. कारण पुढचे दोन सामने अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहेत.

2 / 6
भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

भारतीय संघ पुढील सामने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठू शकतो. म्हणजे पुढचे दोन सामने जिंकले तर भारत ही मालिका 3-1 ने खिशात घालेल. तसेच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.

3 / 6
भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

भारताने मेलबर्न आणि सिडनी येथे होणारे दोन कसोटी सामने जिंकले तर टीम इंडियाचे गुणतालिकेत 60.52 विजयी टक्केवारी आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावू शकते.

4 / 6
ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

ऑस्ट्रेलियाने पुढचे दोन सामने गमावले तर अंतिम फेरीच्या शर्यतीत बाहेर होईल. कारण विजयी टक्केवारी होईल. श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले तरी विजयी टक्केवारी 57 टक्के राहील.

5 / 6
भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

भारताने पुढचे दोन सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 60.52 होईल त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे भारताला मेलबर्न आणि सिडनीमध्ये सामना जिंकावाच लागणार आहे.

6 / 6
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.