AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या ‘या’ तिघांचं आव्हान, कोण आहेत ते?

ICC WC 2023 India vs Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे थरार, रंगत फुल्ल ऑन धमाल असं कम्पलिट पॅकेज. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सकूतेने वाट पाहतात. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हे 2 कट्टर संघ भिडणार आहेत.

| Updated on: Jun 28, 2023 | 4:07 PM
Share
भारताला 2011 नंतर पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आयसीसीने मंगळवारी 27 जून रोजी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी सामना खेळवण्यात येणार आहे.

भारताला 2011 नंतर पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. आयसीसीने मंगळवारी 27 जून रोजी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी सामना खेळवण्यात येणार आहे.

1 / 5
रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या विजयात पाकिस्तानचे 3 खेळाडू आहेत, जे डोकेदुखी आहेत. या तिघांना रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या विजयात पाकिस्तानचे 3 खेळाडू आहेत, जे डोकेदुखी आहेत. या तिघांना रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

2 / 5
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याच्या भेदक माऱ्याचा जपून सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. शाहीनने आतापर्यंत  36 वनडेंमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी याच्या भेदक माऱ्याचा जपून सामना करण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. शाहीनने आतापर्यंत 36 वनडेंमध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

3 / 5
मोहम्मद रिझवान हा विकेटकीप बॅट्समन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतो.  रिझवानने आतापर्यंत 57 वनडे सामन्यांमधअये 2 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 408 धावा केल्या आहेत. रिझवान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध खेळलेला नाही. त्यामुळे रिझवानची कसोटी लागणार आहे. अशात भारतीय गोलंदाजांनाही रिझवान विरुद्ध रणनिती आखावी लागेल.

मोहम्मद रिझवान हा विकेटकीप बॅट्समन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतो. रिझवानने आतापर्यंत 57 वनडे सामन्यांमधअये 2 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 408 धावा केल्या आहेत. रिझवान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध खेळलेला नाही. त्यामुळे रिझवानची कसोटी लागणार आहे. अशात भारतीय गोलंदाजांनाही रिझवान विरुद्ध रणनिती आखावी लागेल.

4 / 5
बाबर आझम याच्यावर खांद्यावर कॅप्टन आणि बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बाबरवर टीम इंडिया विरुद्ध दमदार कामिगरीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या या  तिकडीने रोखण्याचं आव्हान असणार आहे.

बाबर आझम याच्यावर खांद्यावर कॅप्टन आणि बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बाबरवर टीम इंडिया विरुद्ध दमदार कामिगरीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या या तिकडीने रोखण्याचं आव्हान असणार आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.