AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉशिंग्टनची सुंदर खेळी, नितीशला साथ देत ठोकलं अर्धशतक; ऑस्ट्रेलियाची हवा काढली

टीम इंडिया संकटात असताना नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त खेळी केली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरला. आठव्या विकेटसाठी 125 हून अधिक धावांची भागीदारी केली.

| Updated on: Dec 28, 2024 | 11:38 AM
Share
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने ऑस्ट्रेलियाचे सर्व मनसुबे उधळून लावले. एकीकडे भारतावर फॉलोऑन आणि पराभवाचं संकट असताना त्यातून बाहेर काढलं. नितीश कुमार रेड्डीला वॉशिंग्टन सुंदर चांगली साथ दिली. 146 चेंडूत एका चोकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.

नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने ऑस्ट्रेलियाचे सर्व मनसुबे उधळून लावले. एकीकडे भारतावर फॉलोऑन आणि पराभवाचं संकट असताना त्यातून बाहेर काढलं. नितीश कुमार रेड्डीला वॉशिंग्टन सुंदर चांगली साथ दिली. 146 चेंडूत एका चोकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.

1 / 5
ऑस्ट्रेलियात कसोटीच्या एकाच डावात भारताच्या आठव्या आणि नवव्या फलंदाजाने ने 50 हून अधिका धावा केल्याचा हा दुसरा प्रसंग आहे. 2008 मध्ये ॲडलेडमध्ये पहिल्यांदा अनिल कुंबळे (87) आणि हरभजन (63) यांनी 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियात कसोटीच्या एकाच डावात भारताच्या आठव्या आणि नवव्या फलंदाजाने ने 50 हून अधिका धावा केल्याचा हा दुसरा प्रसंग आहे. 2008 मध्ये ॲडलेडमध्ये पहिल्यांदा अनिल कुंबळे (87) आणि हरभजन (63) यांनी 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

2 / 5
इतकंच काय आठव्या आणि नवव्या फलंदाजाने 150 अधिक चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या कसोटी इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 150 हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे.

इतकंच काय आठव्या आणि नवव्या फलंदाजाने 150 अधिक चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या कसोटी इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 150 हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे.

3 / 5
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 125 हून अधिक धावांची भागीदारी केली. आठव्या विकेटसाठी केलेली भागीदारी खूपच महत्त्वाची ठरली. भारतावर फॉलोऑनचं संकट असताना केलेली खेळी कायम स्मरणात राहील.

नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 125 हून अधिक धावांची भागीदारी केली. आठव्या विकेटसाठी केलेली भागीदारी खूपच महत्त्वाची ठरली. भारतावर फॉलोऑनचं संकट असताना केलेली खेळी कायम स्मरणात राहील.

4 / 5
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येक धावांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघडी कमी करत आहे. क्रीडाप्रेमी त्यांच्या खेळीने प्रचंड खूश आहेत. ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलिायने सर्व अस्त्र वापरली पण त्यात काही यश आलं नाही.  आठव्या विकेटसाठी सचिन-हरभजनमध्ये 2008 मध्ये 129 ची भागीदारी झाली होती. त्यानंतर 2024मध्ये नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने 127 धावांची भागीदारी केली. 2008 मध्ये एडलेडमध्ये कुंबले-हरभजनने 107 धावांची भागीदारी केली होती.

नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येक धावांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघडी कमी करत आहे. क्रीडाप्रेमी त्यांच्या खेळीने प्रचंड खूश आहेत. ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलिायने सर्व अस्त्र वापरली पण त्यात काही यश आलं नाही. आठव्या विकेटसाठी सचिन-हरभजनमध्ये 2008 मध्ये 129 ची भागीदारी झाली होती. त्यानंतर 2024मध्ये नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने 127 धावांची भागीदारी केली. 2008 मध्ये एडलेडमध्ये कुंबले-हरभजनने 107 धावांची भागीदारी केली होती.

5 / 5
Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.