IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध हे पाच फॅक्टर चालले तर विजय नक्की! काय ते समजून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. भारताला तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं नामी संधी आहे. पण या सामन्यात भारतीय संघाचे पाच प्लान यशस्वी होणं गरजेचं आहे. यापैकी एक जरी प्लान अयशस्वी ठरला तर विजयासाठी खूपच झुंजावं लागेल. चला जाणून घेऊयात याबाबत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
