AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार?

IND vs AUS : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आले. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार की नाही याबाबतही शंका आहे.

| Updated on: Nov 11, 2023 | 1:56 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत हार्दिक पांड्याचं खेळणं कठीण आहे, असंच दिसत आहे. त्यामुळे टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची हा प्रश्न आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 23 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत हार्दिक पांड्याचं खेळणं कठीण आहे, असंच दिसत आहे. त्यामुळे टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची हा प्रश्न आहे.

1 / 6
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

2 / 6
ऋतुराजच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर सूर्यकुमार याद सध्या विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार होईल.

ऋतुराजच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर सूर्यकुमार याद सध्या विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार होईल.

3 / 6
IND vs AUS : हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार?

4 / 6
अभिषेक शर्मा, रियान पराग, भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भुवनेश्वर कुमार याला शेवटची संधी देऊ शकते. कारण भुवीने देशांतर्गत स्पर्धेत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.

अभिषेक शर्मा, रियान पराग, भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भुवनेश्वर कुमार याला शेवटची संधी देऊ शकते. कारण भुवीने देशांतर्गत स्पर्धेत सात सामन्यांत 16 बळी घेतले आहेत.

5 / 6
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 10 डिसेंबरपासून होणार आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. (Photo - AP))

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 10 डिसेंबरपासून होणार आहे. पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. (Photo - AP))

6 / 6
Follow Us
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं.
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?.
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा.
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल.
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द.
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला.
कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक
कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक.
इराणचा महत्वपूर्ण नेता मारला गेला! आता निर्णयक्षमतेवर प्रश्न
इराणचा महत्वपूर्ण नेता मारला गेला! आता निर्णयक्षमतेवर प्रश्न.
अमेरिका-इराण युद्ध; इंदिरा युनिव्हर्सिटीचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले!
अमेरिका-इराण युद्ध; इंदिरा युनिव्हर्सिटीचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले!.
नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट! 16 जणांनी गमवला जीव
नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट! 16 जणांनी गमवला जीव.