AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : दोन राज्यांमध्ये पसरलेला एकमेव जिल्हा, थेट रामायणाशी संबंध

India GK : भारतातील राज्यांच्या सीमा या प्रशासकीय सुलभतेला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही जिल्हा हा एकाच राज्यात असतो. मात्र अशा एक जिल्हा आहे जो 2 राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 28, 2026 | 10:41 PM
Share
भारतातील एकमेव जिल्हा : चित्रकूट हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जंगल आहे.

भारतातील एकमेव जिल्हा : चित्रकूट हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जंगल आहे.

1 / 5
भैगोलिक स्थान - चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भैगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तालूके करवी, राजापूर, मऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात येतात.

भैगोलिक स्थान - चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भैगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तालूके करवी, राजापूर, मऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात येतात.

2 / 5
जिल्ह्याचे मुख्यालय : चित्रकूट शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय मध्यप्रदेशात आहे. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण होते जिथे एकाच जिल्ह्यातील रहिवासी दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांद्वारे शासित असतात.

जिल्ह्याचे मुख्यालय : चित्रकूट शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय मध्यप्रदेशात आहे. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण होते जिथे एकाच जिल्ह्यातील रहिवासी दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांद्वारे शासित असतात.

3 / 5
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा भाग : चित्रकूट हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा भाग आहे, कारण तो उत्तर विंध्य पर्वतरांगेत स्थित आहे, ही पर्वतरांग दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा भाग : चित्रकूट हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा भाग आहे, कारण तो उत्तर विंध्य पर्वतरांगेत स्थित आहे, ही पर्वतरांग दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

4 / 5
चित्रकूटचे महत्त्व : चित्रकूटला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण रामायणानुसार, असे मानले जाते की भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे सीता आणि लक्ष्मणासोबत येथे घालवली होती.

चित्रकूटचे महत्त्व : चित्रकूटला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण रामायणानुसार, असे मानले जाते की भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे सीता आणि लक्ष्मणासोबत येथे घालवली होती.

5 / 5
Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.