AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : दोन राज्यांमध्ये पसरलेला एकमेव जिल्हा, थेट रामायणाशी संबंध

India GK : भारतातील राज्यांच्या सीमा या प्रशासकीय सुलभतेला डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही जिल्हा हा एकाच राज्यात असतो. मात्र अशा एक जिल्हा आहे जो 2 राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 28, 2026 | 10:41 PM
Share
भारतातील एकमेव जिल्हा : चित्रकूट हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जंगल आहे.

भारतातील एकमेव जिल्हा : चित्रकूट हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विभागलेला आहे. या जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जंगल आहे.

1 / 5
भैगोलिक स्थान - चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भैगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तालूके करवी, राजापूर, मऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात येतात.

भैगोलिक स्थान - चित्रकूटचे वेगळेपण त्याच्या भैगोलिक आणि प्रशासकीय रचनेत आहे. चित्रकूट जिल्ह्यातील चार तालूके करवी, राजापूर, मऊ आणि मानकपूर हे उत्तर प्रदेशात येतात.

2 / 5
जिल्ह्याचे मुख्यालय : चित्रकूट शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय मध्यप्रदेशात आहे. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण होते जिथे एकाच जिल्ह्यातील रहिवासी दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांद्वारे शासित असतात.

जिल्ह्याचे मुख्यालय : चित्रकूट शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय मध्यप्रदेशात आहे. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण होते जिथे एकाच जिल्ह्यातील रहिवासी दोन वेगवेगळ्या राज्य सरकारांद्वारे शासित असतात.

3 / 5
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा भाग : चित्रकूट हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा भाग आहे, कारण तो उत्तर विंध्य पर्वतरांगेत स्थित आहे, ही पर्वतरांग दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा भाग : चित्रकूट हा जिल्हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचा भाग आहे, कारण तो उत्तर विंध्य पर्वतरांगेत स्थित आहे, ही पर्वतरांग दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

4 / 5
चित्रकूटचे महत्त्व : चित्रकूटला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण रामायणानुसार, असे मानले जाते की भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे सीता आणि लक्ष्मणासोबत येथे घालवली होती.

चित्रकूटचे महत्त्व : चित्रकूटला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण रामायणानुसार, असे मानले जाते की भगवान रामाने त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासातील साडेअकरा वर्षे सीता आणि लक्ष्मणासोबत येथे घालवली होती.

5 / 5
Follow Us
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.