AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : विराट कोहली याने सर्वांपासून जी गोष्ट लवपली त्याबाबत अनुष्का शर्माने केला मोठा खुलासा!

विराटने आज शतक ठोकलं आणि अवघ्या 14 धावांनी त्याचं द्विशतक राहिलं. मात्र अशी कोणती गोष्ट आहे जी विराटने लपवली आणि त्याबाबत अनुष्काने खुलासा केला.

| Updated on: Mar 12, 2023 | 8:35 PM
Share
ऑस्ट्रियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली याची बॅट तळपलेली दिसली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. अवघ्या 14 धावांमुळे विराट शतकापासून तो वंचित राहिला. अशातच सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराटच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.

ऑस्ट्रियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली याची बॅट तळपलेली दिसली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक झळकावले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 186 धावा केल्या. अवघ्या 14 धावांमुळे विराट शतकापासून तो वंचित राहिला. अशातच सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराटच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.

1 / 5
आजारपणातही खूप संयमाने फलंदाजी केली. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस, अशा आशयाची पोस्ट अनुष्काने केली आहे. विराटने 186 धावांची धडाकेबाज खेळी केली मात्र तो खरंच आजारी होता का? याबाबत  क्रीडा वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

आजारपणातही खूप संयमाने फलंदाजी केली. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस, अशा आशयाची पोस्ट अनुष्काने केली आहे. विराटने 186 धावांची धडाकेबाज खेळी केली मात्र तो खरंच आजारी होता का? याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

2 / 5
कोहलीने आजारी असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं. अनुष्काच्या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला असून यावर अक्षर पटेल याने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

कोहलीने आजारी असतानाही शतक झळकावले आणि भारताला मजबूत स्थितीत नेलं. अनुष्काच्या पोस्टमुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला असून यावर अक्षर पटेल याने नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
माहीत नाही पण विराट ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता, त्यावरून तो आजारी आहे असे वाटलं नाही, असं अक्षर पटेल म्हणाला. त्यामुळे विराट जर अंगावर दुखणं काढून खेळला असेल तर पुढे मोठा धक्का बसू शकतो. टीम मॅनेजमेंटने यामध्ये लक्ष घालायला हवं.

माहीत नाही पण विराट ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावत होता, त्यावरून तो आजारी आहे असे वाटलं नाही, असं अक्षर पटेल म्हणाला. त्यामुळे विराट जर अंगावर दुखणं काढून खेळला असेल तर पुढे मोठा धक्का बसू शकतो. टीम मॅनेजमेंटने यामध्ये लक्ष घालायला हवं.

4 / 5
 विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली. त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं.

विराटने आपलं शतकाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी अहमदाबादमध्ये विराट कोहलीची 40 महिन्यांची प्रतिक्षा संपली. त्याने मागच कसोटी शतक बांग्लादेश विरुद्ध 2019 मध्ये झळकवलं होतं.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.