IND vs BAN Head to Head Records, Women’s World Cup 2022: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणाचं पारडं जड?

आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 23 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. हा सामना हॅमिल्टन येथे होणार आहे. प्रश्न उपांत्य फेरीचा असल्याने दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना महत्त्वाचा आहे.

| Updated on: Mar 21, 2022 | 2:25 PM
आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 23 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. हा सामना हॅमिल्टन येथे होणार आहे. प्रश्न उपांत्य फेरीचा असल्याने दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त 4 सामन्यांची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 23 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. हा सामना हॅमिल्टन येथे होणार आहे. प्रश्न उपांत्य फेरीचा असल्याने दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त 4 सामन्यांची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

1 / 4
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आलेले हे चार एकदिवसीय सामने आहेत. या सर्व सामन्यांचा निकाल एकतर्फी लागला आहे. यातल्या प्रत्येक सामन्यात भारताने बांगलादेशला चिरडलं आहे. म्हणजेच भारताने 100% सामने जिंकले आहेत.

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आलेले हे चार एकदिवसीय सामने आहेत. या सर्व सामन्यांचा निकाल एकतर्फी लागला आहे. यातल्या प्रत्येक सामन्यात भारताने बांगलादेशला चिरडलं आहे. म्हणजेच भारताने 100% सामने जिंकले आहेत.

2 / 4
आयसीसी महिला विश्वचषकाच्या मैदानात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. तसेच हे दोन्ही संघ यापूर्वी 2017 च्या सुरुवातीला भिडले होते.  म्हणजेच 5 वर्षांनंतर भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.

आयसीसी महिला विश्वचषकाच्या मैदानात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. तसेच हे दोन्ही संघ यापूर्वी 2017 च्या सुरुवातीला भिडले होते. म्हणजेच 5 वर्षांनंतर भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.

3 / 4
आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशकडे आतापर्यंत केवळ 4 सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्यांनी एक सामना जिंकला असून तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याच वेळी, भारताने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 68 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 36 जिंकले आहेत. भारतीय संघाकडे दांडगा अनुभव आहे, त्यामुळे हा फरक मैदानात पाहायला मिळेल.

आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशकडे आतापर्यंत केवळ 4 सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्यांनी एक सामना जिंकला असून तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याच वेळी, भारताने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 68 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 36 जिंकले आहेत. भारतीय संघाकडे दांडगा अनुभव आहे, त्यामुळे हा फरक मैदानात पाहायला मिळेल.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.