IND vs ENG : शुबमन गिलने पहिल्या डावातील शून्याची भरपाई केली दुसऱ्या डावात, ठोकलं दमदार अर्धशतक
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर टीम इंडियाने वर्चस्व प्राप्त केलं आहे. पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी होती. या धावांसह तिसऱ्या दिवशी 300 च्या पार धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात 400 च्या आसपास धावा होण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालनंतर शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
रोज एक आवळा खाल्ल्याने शरीराला हे 8 फायदे होतात..
पित्त उसळले असेल तर ही पेयं ठरतात फायदेशीर
3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरवर अशी वेळ, नक्की काय?
10 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या बेस्ट कार कोणत्या ?
उन्हाळ्यात दह्यासोबत काकडी खाल्ल्याने काय फायदे मिळतात ?
डोळ्यांपासून ते त्वचेपर्यंत, कलिंगड खाण्याचे असंख्य फायदे, जाणून घ्या
