IND vs ENG : शुबमन गिलने पहिल्या डावातील शून्याची भरपाई केली दुसऱ्या डावात, ठोकलं दमदार अर्धशतक
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर टीम इंडियाने वर्चस्व प्राप्त केलं आहे. पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी होती. या धावांसह तिसऱ्या दिवशी 300 च्या पार धावा केल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात 400 च्या आसपास धावा होण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालनंतर शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
पोटाची चरबी वितळवण्यासाठी रोज काय करावे ?
गुलाबी ड्रेसमध्ये मोनालिसाचा हॉट अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष
कोणत्या राज्यात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न घेतले जाते?
9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत
इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्समध्ये शाहरुखला टाकते मागे
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
