IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात 15 वर्षानंतर घडलं असं काही, टॉप 5 फलंदाजांनी रचला इतिहास
पाचव्या कसोटीच्या दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 218 धावांचा पल्ला गाठत अधिकची 255 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीवर भारताची मजबूत पकड निर्माण झाली. या कसोटी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी 15 वर्षानंतर एक मोठी कामगिरी केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
