AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात 15 वर्षानंतर घडलं असं काही, टॉप 5 फलंदाजांनी रचला इतिहास

पाचव्या कसोटीच्या दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 218 धावांचा पल्ला गाठत अधिकची 255 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीवर भारताची मजबूत पकड निर्माण झाली. या कसोटी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी 15 वर्षानंतर एक मोठी कामगिरी केली आहे.

| Updated on: Mar 08, 2024 | 5:48 PM
Share
पाचव्या कसोटी सामन्यात भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या. यासह भारताकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे.

पाचव्या कसोटी सामन्यात भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या. यासह भारताकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे.

1 / 6
पाचवा सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखता येणार आहे. तसेच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

पाचवा सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखता येणार आहे. तसेच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

2 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विकेटसाठी गोलंदाजांना चांगलाच घाम काढावा लागला. झटपट विकेट घेण्यासाठी धडपड काही कामी आली नाही. भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विकेटसाठी गोलंदाजांना चांगलाच घाम काढावा लागला. झटपट विकेट घेण्यासाठी धडपड काही कामी आली नाही. भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

3 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये असाच कारनामा केला होता.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये असाच कारनामा केला होता.

4 / 6
भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 15 वर्षानंतर अशी कागमिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने 57, रोहित शर्माने 103, शुबमन गिलने 103, देवदत्त पडिक्कलने 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली.

भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 15 वर्षानंतर अशी कागमिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने 57, रोहित शर्माने 103, शुबमन गिलने 103, देवदत्त पडिक्कलने 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली.

5 / 6
2009 मध्ये भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध मुंबईत ही कामगिरी केली होती. मुरली विजय 87, विरेंद्र सेहवाग 293, राहुल द्रविड 74, सचिन तेंडुलकर 53 आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 62 धावा केल्या होत्या.

2009 मध्ये भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध मुंबईत ही कामगिरी केली होती. मुरली विजय 87, विरेंद्र सेहवाग 293, राहुल द्रविड 74, सचिन तेंडुलकर 53 आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 62 धावा केल्या होत्या.

6 / 6
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.