AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात 15 वर्षानंतर घडलं असं काही, टॉप 5 फलंदाजांनी रचला इतिहास

पाचव्या कसोटीच्या दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 218 धावांचा पल्ला गाठत अधिकची 255 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीवर भारताची मजबूत पकड निर्माण झाली. या कसोटी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी 15 वर्षानंतर एक मोठी कामगिरी केली आहे.

| Updated on: Mar 08, 2024 | 5:48 PM
Share
पाचव्या कसोटी सामन्यात भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या. यासह भारताकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे.

पाचव्या कसोटी सामन्यात भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या. यासह भारताकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. त्यामुळे विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे.

1 / 6
पाचवा सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखता येणार आहे. तसेच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

पाचवा सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखता येणार आहे. तसेच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आणखी सोपा होणार आहे.

2 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विकेटसाठी गोलंदाजांना चांगलाच घाम काढावा लागला. झटपट विकेट घेण्यासाठी धडपड काही कामी आली नाही. भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विकेटसाठी गोलंदाजांना चांगलाच घाम काढावा लागला. झटपट विकेट घेण्यासाठी धडपड काही कामी आली नाही. भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

3 / 6
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये असाच कारनामा केला होता.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात यश आलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मोहाली टेस्टमध्ये असाच कारनामा केला होता.

4 / 6
भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 15 वर्षानंतर अशी कागमिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने 57, रोहित शर्माने 103, शुबमन गिलने 103, देवदत्त पडिक्कलने 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली.

भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 15 वर्षानंतर अशी कागमिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने 57, रोहित शर्माने 103, शुबमन गिलने 103, देवदत्त पडिक्कलने 65 आणि सरफराज खानने 56 धावांची खेळी केली.

5 / 6
2009 मध्ये भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध मुंबईत ही कामगिरी केली होती. मुरली विजय 87, विरेंद्र सेहवाग 293, राहुल द्रविड 74, सचिन तेंडुलकर 53 आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 62 धावा केल्या होत्या.

2009 मध्ये भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध मुंबईत ही कामगिरी केली होती. मुरली विजय 87, विरेंद्र सेहवाग 293, राहुल द्रविड 74, सचिन तेंडुलकर 53 आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 62 धावा केल्या होत्या.

6 / 6
Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत