IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात 15 वर्षानंतर घडलं असं काही, टॉप 5 फलंदाजांनी रचला इतिहास
पाचव्या कसोटीच्या दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. इंग्लंडने पहिल्या डावात दिलेल्या 218 धावांचा पल्ला गाठत अधिकची 255 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कसोटीवर भारताची मजबूत पकड निर्माण झाली. या कसोटी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी 15 वर्षानंतर एक मोठी कामगिरी केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत
इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्समध्ये शाहरुखला टाकते मागे
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर की नुकसानकारक ?
रात्रीचे वारंवार लघवीला जावे लागते,काय आहे कारण ?
६० किमीचे मायलेज, किंमत इतकी, १.३६ लाख लोकांनी खरेदी केली ही स्कूटर
