AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ मालिकेत 55 वर्षे जुना विक्रम मोडीत, पहिल्यांदाच झालं असं काही

भारत न्यूझीलंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना सुरु आहे . या मालिकेत फिरकीपटूंचा वर्चस्व दिसलं. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मोठा कारनामा केला. 55 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई कसोटीत फिरकीपटूंनी 24 विकेट घेतल्या आहेत.

| Updated on: Nov 02, 2024 | 7:48 PM
Share
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 9 गडी बाद 143 धावा केल्या. न्यूझीलंडची फक्त 1 विकेट शिल्लक असून भारताला 200 च्या आत धावा विजयासाठी मिळण्याची शक्यता आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 9 गडी बाद 143 धावा केल्या. न्यूझीलंडची फक्त 1 विकेट शिल्लक असून भारताला 200 च्या आत धावा विजयासाठी मिळण्याची शक्यता आहे.

1 / 5
भारतासाठी तिसऱ्या कसोटीत सोपं आव्हान असलं तरी फिरकीपटूंचा बोलबाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. त्यात भारतीय फलंदाजीची कामगिरी पाहून आव्हान कठीण असेल असंच दिसत आहे.

भारतासाठी तिसऱ्या कसोटीत सोपं आव्हान असलं तरी फिरकीपटूंचा बोलबाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. त्यात भारतीय फलंदाजीची कामगिरी पाहून आव्हान कठीण असेल असंच दिसत आहे.

2 / 5
भारत न्यूझीलंड मालिकेत फिरकीपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई कसोटी सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मुंबईत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून मोठा रेकॉर्ड केला आहे.

भारत न्यूझीलंड मालिकेत फिरकीपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई कसोटी सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मुंबईत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून मोठा रेकॉर्ड केला आहे.

3 / 5
मुंबई कसोटीत तिसरा डाव सुरु आहे. आतापर्यंत फिरकीपटूंनी 24 विकेट घेतल्या आहेत. तर बंगळुरु आणि पुण्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या विकेट्सची बेरीज केली तर एकूण 71 विकेट घेतल्या आहे. भारतात पहिल्यांदाच 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इतक्या विकेट घेतल्या गेल्यात.

मुंबई कसोटीत तिसरा डाव सुरु आहे. आतापर्यंत फिरकीपटूंनी 24 विकेट घेतल्या आहेत. तर बंगळुरु आणि पुण्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या विकेट्सची बेरीज केली तर एकूण 71 विकेट घेतल्या आहे. भारतात पहिल्यांदाच 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इतक्या विकेट घेतल्या गेल्यात.

4 / 5
1956 साली भारत ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 66 विकेट,  1976 साली भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 65 विकेट घेतल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला असून  फिरकीपटूंनी 70 चा आकडा गाठला आहे.

1956 साली भारत ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 66 विकेट, 1976 साली भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 65 विकेट घेतल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला असून फिरकीपटूंनी 70 चा आकडा गाठला आहे.

5 / 5
Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.