AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील हे सुंदर हिल स्टेशन फोटोग्राफीसाठी परफेक्ट, कितीही पाहिलं तरी मन भरत नाही

भारतातील फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर, हिरवागार डोंगर आणि दऱ्या आणि स्वच्छ नदी, देशभरातून अनेक लोक या ठिकाणी फोटोशूटसाठी येतात.

| Updated on: Mar 14, 2026 | 5:52 PM
Share
भारतातील अनेकांना डोंगराळ भागात फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असते. हिल स्टेशनवर फिरायला गेल्यावर स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येतो. अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे सुंदर हिल स्टेशन.

भारतातील अनेकांना डोंगराळ भागात फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असते. हिल स्टेशनवर फिरायला गेल्यावर स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येतो. अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे सुंदर हिल स्टेशन.

1 / 5
पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या, सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण.

पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या, सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण.

2 / 5
पासीघाट हे ठिकाण फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते. येथे निसर्गाचे विविध रंग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि नदीकाठी दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्तम संधी देतात.

पासीघाट हे ठिकाण फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते. येथे निसर्गाचे विविध रंग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि नदीकाठी दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्तम संधी देतात.

3 / 5
येथून वाहणारी नदी या भागाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. नदीकाठचे निसर्गदृश्य आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

येथून वाहणारी नदी या भागाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. नदीकाठचे निसर्गदृश्य आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

4 / 5
पासीघाट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सुमारे 509 फूट उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान तुलनेने आल्हाददायक राहते.

पासीघाट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सुमारे 509 फूट उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान तुलनेने आल्हाददायक राहते.

5 / 5
Follow Us
दुसऱ्यांची मुलं चोरणं बंद करा!; शर्मिला ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Sharmila Thackeray | दुसऱ्यांची मुलं चोरणं बंद करा!; शर्मिला ठाकरेंचा भाजपवर घणाघात
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?