AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Salary Cut : पाकिस्तानात हाहाकार, लोकांच्या पगारात थेट 30 टक्के कपात…युद्धामुळे जगणं मुश्कील!

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे जगाला झळ बसत आहे. इंधनाचा भडका उडाला आहे. पाकिस्तानमध्ये तर हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.

| Updated on: Mar 14, 2026 | 8:09 PM
Share
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने पश्चिम आशियाई देशांना कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची कमतरता भासत आहे. परिणामी भारतासही पाकिस्तानमध्येही उर्जासंकट निर्माण झाले आहे.

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने पश्चिम आशियाई देशांना कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची कमतरता भासत आहे. परिणामी भारतासही पाकिस्तानमध्येही उर्जासंकट निर्माण झाले आहे.

1 / 5
पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव चांगलाच वाढला आहे. या महागाईमुळे तेथील लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानमध्ये तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव चांगलाच वाढला आहे. या महागाईमुळे तेथील लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

2 / 5
असे असतानाच आता पाकिस्तानने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कापात केली जाणार आहे. तशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

असे असतानाच आता पाकिस्तानने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 टक्क्यांपर्यंत कापात केली जाणार आहे. तशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे.

3 / 5
शाहबाज शरीफ यांच्या घोषणेनुसार शासकीय कर्मचारी तसेच शासनाची निगडित असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा पगार 5 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय गेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शाहबाज शरीफ यांच्या घोषणेनुसार शासकीय कर्मचारी तसेच शासनाची निगडित असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा पगार 5 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय गेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

4 / 5
पाकिस्तानात इंधन चांगलेच महागले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. हा दबाव कमी व्हावा आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी पाकिस्तानने हा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. पगार कपातीतून मिळालेल्या निधीचा वापर लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे.

पाकिस्तानात इंधन चांगलेच महागले आहे. त्यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. हा दबाव कमी व्हावा आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी पाकिस्तानने हा पगार कपातीचा निर्णय घेतला आहे. पगार कपातीतून मिळालेल्या निधीचा वापर लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे.

5 / 5
Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.