AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs SL : मोहम्मद सिराज याच्या शिरपेचात मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा गोलंदाज

Asia Cup 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी केली. सहा गडी बाद करत सामना आपल्या पारड्यात झुकवला. तसचे नव्या विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Sep 17, 2023 | 8:29 PM
Share
मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच षटकात 4 गडी बाद केले तसेच कमी धावा देऊन पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच षटकात 4 गडी बाद केले तसेच कमी धावा देऊन पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

1 / 6
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाची विकेट घेतली. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला पायचीत केले. चौथ्या चेंडूवर चरिथ असलंकाला बाद केले. पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर धनंजया डिसिल्वाला कीपरकरवी झेलबाद केले.

चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाची विकेट घेतली. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला पायचीत केले. चौथ्या चेंडूवर चरिथ असलंकाला बाद केले. पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर धनंजया डिसिल्वाला कीपरकरवी झेलबाद केले.

2 / 6
एकाच षटकात चार बळी घेणाऱ्या सिराजने सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड केले. यासह त्याने फक्त 4 धावा देत 5 बळी घेण्याचा विक्रम नोंदवला.

एकाच षटकात चार बळी घेणाऱ्या सिराजने सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड केले. यासह त्याने फक्त 4 धावा देत 5 बळी घेण्याचा विक्रम नोंदवला.

3 / 6
सर्वात कमी चेंडूत 5 बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशीच कामगिरी श्रीलंकेच्या चामिंडा वास याने केली होती.

सर्वात कमी चेंडूत 5 बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशीच कामगिरी श्रीलंकेच्या चामिंडा वास याने केली होती.

4 / 6
2003 मध्ये श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा याने बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत 5 विकेट घेतल्या होत्या. आता सिराजने या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 16 चेंडूत 5 विकेट घेत विश्वविक्रमही केला आहे. टीम इंडियासाठी सर्वात वेगवान 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

2003 मध्ये श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा याने बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत 5 विकेट घेतल्या होत्या. आता सिराजने या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 16 चेंडूत 5 विकेट घेत विश्वविक्रमही केला आहे. टीम इंडियासाठी सर्वात वेगवान 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

5 / 6
सात षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने केवळ 21 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचं काही एक चाललं नाही. श्रीलंकेला 50 धावा करता आल्या. हे लक्ष्य भारताने 10 गडी राखून गाठलं.

सात षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने केवळ 21 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचं काही एक चाललं नाही. श्रीलंकेला 50 धावा करता आल्या. हे लक्ष्य भारताने 10 गडी राखून गाठलं.

6 / 6
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.