श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सुटताच भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
