श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सुटताच भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड लुक, फोटो प्रचंड व्हायरल
नॅशनल क्रश गिरिजा ओकचा पांढऱ्या साडीमध्ये बोल्ड लूक
हेड कोच आगरकर यांना करारवाढ मिळणार? Bcci ने काय सांगितलं?
Ipl मध्ये सर्वाधिक No Ball टाकणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?
बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी, तर फायबरने परिपूर्ण हे पदार्थ खा
क्या बात है, सुंदरी..सुंदरी, या अभिनेत्रीच्या स्माईलवर चाहते फिदा
