श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सुटताच भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे
जगातले सर्वात जुने संगीत वाद्य कोणते ?
हॉट लुकने चर्चेत असणाऱ्या मोनालिसाचा नवीन लुक पाहून सर्वच थक्क
पुन्हा एकदा गिरिजा ओकचा नवीन साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहूनच...
सई ताम्हणकरचा नवीन लुकचा चर्चेत, फोटो पाहून...
12 फेलमधील ही अभिनेत्री सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
