AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सुटताच भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम, काय केलं ते वाचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

| Updated on: Aug 03, 2024 | 3:18 PM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना रंगला. हा सामना बरोबरीत सुटल्याने भारताने ऑस्ट्रेलियाचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय संघ आता दुसऱ्या नंबरला असून ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकललं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना रंगला. हा सामना बरोबरीत सुटल्याने भारताने ऑस्ट्रेलियाचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय संघ आता दुसऱ्या नंबरला असून ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकललं आहे.

1 / 5
वनडे क्रिकेट इतिहासात भारतीय संघाचा 1991 मध्ये पहिला सामना बरोबरीत सुटला होता. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 126 धावा करत सामना बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सोडवल्यानंतर आता ही संख्या दहावर पोहोचली आहे.

वनडे क्रिकेट इतिहासात भारतीय संघाचा 1991 मध्ये पहिला सामना बरोबरीत सुटला होता. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 126 धावा करत सामना बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सोडवल्यानंतर आता ही संख्या दहावर पोहोचली आहे.

2 / 5
भारताने आतापर्यंत 1056 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 559 सामन्यात विजय आणि 443 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात दहा सामने टाय झाले आहेत. यामुळे भारतीय संघ आता सामना बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

भारताने आतापर्यंत 1056 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 559 सामन्यात विजय आणि 443 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात दहा सामने टाय झाले आहेत. यामुळे भारतीय संघ आता सामना बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

3 / 5
तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये 1000 सामने खेळले आहेत. यात 609 सामने जिंकले असून 348 सामने गमावले आहेत. तसेच नऊ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये 1000 सामने खेळले आहेत. यात 609 सामने जिंकले असून 348 सामने गमावले आहेत. तसेच नऊ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

4 / 5
वनडे क्रिकेटमध्ये सामने बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. वेस्ट इंडिज संघ 874 वनडे सामने खेळला असून 420 मध्ये विजय आणि 412 सामने गमावले आहेत. तसेच 11 सामने बरोबरीत सोडवले आहेत. (सर्व फोटो- ट्वीटर)

वनडे क्रिकेटमध्ये सामने बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. वेस्ट इंडिज संघ 874 वनडे सामने खेळला असून 420 मध्ये विजय आणि 412 सामने गमावले आहेत. तसेच 11 सामने बरोबरीत सोडवले आहेत. (सर्व फोटो- ट्वीटर)

5 / 5
Follow Us
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!