AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंजीनिअर बनून भारतीय संघात प्रवेश, वेगाने भल्या भल्यांना धडकी भरवली, भारताचा सर्वाधिक यशस्वी वेगवान बोलर! वाचा…

श्रीनाथच्या संघातील समावेशाने भारतीय गोलंदाजीला वेगासह धार मिळाली. त्याच्या इनस्विंगमुळे जगातील दिग्गज फलंदाज त्याला घाबरुन राहू लागले. (Indian Fast Bowler javagal Srinath Cricket Career)

Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 19, 2021 | 1:34 PM
Share
भारतीय क्रिकेट संघात आज वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही. संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत. पण पाठीमागच्या 20-25 वर्षांपूर्वी टीम इंडियात बोलर्स फार कमी होते.1990 च्या दशकात, अशा एका बोलरने निळ्या जर्सीमध्ये प्रवेश केला, ज्याने देशात वेगवान गोलंदाजीचा कारखाना सुरु केला, असं आपण म्हणू शकतो. तो दिग्गज गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ... म्हैसूर एक्स्प्रेस म्हणून श्रीनाथला ओखळलं जातं. भारताच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्येच नव्हे तर अत्यंत शिक्षित क्रिकेटपटूंमध्येही त्याचं नाव घेतलं जातं.

भारतीय क्रिकेट संघात आज वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही. संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत. पण पाठीमागच्या 20-25 वर्षांपूर्वी टीम इंडियात बोलर्स फार कमी होते.1990 च्या दशकात, अशा एका बोलरने निळ्या जर्सीमध्ये प्रवेश केला, ज्याने देशात वेगवान गोलंदाजीचा कारखाना सुरु केला, असं आपण म्हणू शकतो. तो दिग्गज गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ... म्हैसूर एक्स्प्रेस म्हणून श्रीनाथला ओखळलं जातं. भारताच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्येच नव्हे तर अत्यंत शिक्षित क्रिकेटपटूंमध्येही त्याचं नाव घेतलं जातं.

1 / 5
श्रीनाथचा जन्म कर्नाटकातील हासन जिल्ह्यात 31 ऑगस्ट 1969 रोजी झाला. तिथून श्रीनाथ म्हैसूरला गेला. मर्यादामप्पा हायस्कूलमधून त्याने शालेय शिक्षण झाले. यादरम्यान त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण अभ्यास सोडला नाही. त्याने तातडीने म्हैसूरच्या एसजेसीई कॉलेजमधून इंस्ट्र्यूमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.ची डिग्री मिळविली.

श्रीनाथचा जन्म कर्नाटकातील हासन जिल्ह्यात 31 ऑगस्ट 1969 रोजी झाला. तिथून श्रीनाथ म्हैसूरला गेला. मर्यादामप्पा हायस्कूलमधून त्याने शालेय शिक्षण झाले. यादरम्यान त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण अभ्यास सोडला नाही. त्याने तातडीने म्हैसूरच्या एसजेसीई कॉलेजमधून इंस्ट्र्यूमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.ची डिग्री मिळविली.

2 / 5
बी.टेक. ची पदवी संपादन केल्यानंतर त्याने 1991 मध्ये भारतीय संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन महिन्यांनंतर त्याने कसोटी संघातही आपलं स्थान निर्माण केले आणि आपल्या वेगाने भल्या भल्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. 90 च्या दशकात एक गोलंदाज लागोपाठ 140-150 किमी / तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो, हे निव्वळ आश्चर्यचकित करणारं होतं. पण ती किमया जवागल श्रीनाथने करुन दाखवली.

बी.टेक. ची पदवी संपादन केल्यानंतर त्याने 1991 मध्ये भारतीय संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन महिन्यांनंतर त्याने कसोटी संघातही आपलं स्थान निर्माण केले आणि आपल्या वेगाने भल्या भल्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. 90 च्या दशकात एक गोलंदाज लागोपाठ 140-150 किमी / तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो, हे निव्वळ आश्चर्यचकित करणारं होतं. पण ती किमया जवागल श्रीनाथने करुन दाखवली.

3 / 5
श्रीनाथच्या संघातील समावेशाने भारतीय गोलंदाजीला वेगासह धार मिळाली. त्याच्या इनस्विंगमुळे जगातील दिग्गज फलंदाज त्याला घाबरुन राहू लागले. भारताच्या एकदिवसीय आणि टेस्ट क्रिकेटचा तो महत्त्वाचा भाग होता. मात्र, वनडेमध्ये त्याने अधिक जलवा दाखवला. निवृत्तीच्या 18 वर्षानंतरही तो एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा बोलर आहे.

श्रीनाथच्या संघातील समावेशाने भारतीय गोलंदाजीला वेगासह धार मिळाली. त्याच्या इनस्विंगमुळे जगातील दिग्गज फलंदाज त्याला घाबरुन राहू लागले. भारताच्या एकदिवसीय आणि टेस्ट क्रिकेटचा तो महत्त्वाचा भाग होता. मात्र, वनडेमध्ये त्याने अधिक जलवा दाखवला. निवृत्तीच्या 18 वर्षानंतरही तो एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा बोलर आहे.

4 / 5
श्रीनाथ 2002 मध्ये कसोटीतून तर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 236 विकेट्स घेतल्या, ज्यात 10 डावांमध्ये त्याने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. तर 229 एकदिवसीय सामन्यात त्याने 315 विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर कसोटीत 4 अर्धशतकांसह त्याने एक हजाराहून अधिक धावा केल्या.निवृत्तीनंतर श्रीनाथ आता आयसीसीच्या मॅच रेफरीच्या भूमिकेत आहे.

श्रीनाथ 2002 मध्ये कसोटीतून तर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 236 विकेट्स घेतल्या, ज्यात 10 डावांमध्ये त्याने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. तर 229 एकदिवसीय सामन्यात त्याने 315 विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर कसोटीत 4 अर्धशतकांसह त्याने एक हजाराहून अधिक धावा केल्या.निवृत्तीनंतर श्रीनाथ आता आयसीसीच्या मॅच रेफरीच्या भूमिकेत आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...