AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफसाठी 4 संघ फिक्स, आता टॉप 2 साठी चुरस

IPL 2025 Playoffs : आयपीएलच्या प्रत्येक मोसमात साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या 4 संघामध्ये टॉप 2 साठी चुरस असते.

| Updated on: May 22, 2025 | 1:20 AM
Share
मुंबई इंडियन्सने 21 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील आठवा विजय ठरला. मुंबईच्या विजयासह आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्सनंतर मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला. त्यामुळे आता टॉप 2 साठी चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने 21 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील आठवा विजय ठरला. मुंबईच्या विजयासह आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्सनंतर मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला. त्यामुळे आता टॉप 2 साठी चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : IPL/BCCI)

1 / 5
गुजरात टायटन्सच्या खात्यात सध्या 18 गुण आहेत. गुजरातने  उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर टॉप 2 मध्ये राहतील. मात्र गुजरातचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर आरसीबी आणि पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. (Photo Credit : Ishant Sharma X Account)

गुजरात टायटन्सच्या खात्यात सध्या 18 गुण आहेत. गुजरातने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर टॉप 2 मध्ये राहतील. मात्र गुजरातचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर आरसीबी आणि पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. (Photo Credit : Ishant Sharma X Account)

2 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 21 गुण होतील. पण पंजाब किंग्सच्या तुलनेत नेट रनरेट चांगला ठेवला तर टॉप 2 मध्ये राहील. पंजाब किंग्सचा उर्वरित सामन्यात पराभव झाला तर आरसीबीला संधी मिळेल. (Photo Credit : @RCBTweets X Account)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 21 गुण होतील. पण पंजाब किंग्सच्या तुलनेत नेट रनरेट चांगला ठेवला तर टॉप 2 मध्ये राहील. पंजाब किंग्सचा उर्वरित सामन्यात पराभव झाला तर आरसीबीला संधी मिळेल. (Photo Credit : @RCBTweets X Account)

3 / 5
पंजाब किंग्सने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. पंजाब उर्वरित दोन सामने जिंकले तर 21 गुण होतील. पण पंजाबचा आरबीसीपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. (Photo Credit : @PunjabKingsIPL)

पंजाब किंग्सने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. पंजाब उर्वरित दोन सामने जिंकले तर 21 गुण होतील. पण पंजाबचा आरबीसीपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. (Photo Credit : @PunjabKingsIPL)

4 / 5
मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यात 16 गुण आहेत. आता एका सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. पण आरसीबीच्या जय-पराजयावर अवलंबून राहावं लागेल. आरसीबीचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तरच संधी मिळेल. मुंबईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. (Photo Credit : @IPL X Account)

मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यात 16 गुण आहेत. आता एका सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. पण आरसीबीच्या जय-पराजयावर अवलंबून राहावं लागेल. आरसीबीचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तरच संधी मिळेल. मुंबईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. (Photo Credit : @IPL X Account)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.