AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इशान किशनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पंतचा विक्रम मोडला, धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 2 गडी राखून जिंकला. तसेच टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. इशानने ऋषभ पंतचा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Nov 24, 2023 | 9:38 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. इशान किशनने 39 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. इशान किशनने 39 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. इशानने ऋषभ पंतचा खास विक्रम मोडीत काढला आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नवा विक्रमही रचला आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. इशानने ऋषभ पंतचा खास विक्रम मोडीत काढला आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नवा विक्रमही रचला आहे.

2 / 5
भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता इशानच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चार षटकार मारले होते.

भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता इशानच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चार षटकार मारले होते.

3 / 5
टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशानचे हे दुसरे अर्धशतक आहे. धोनी आणि पंत यांच्यासोबतच तो आता 2 अर्धशतके करणारा तिसरा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावणारा केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशानचे हे दुसरे अर्धशतक आहे. धोनी आणि पंत यांच्यासोबतच तो आता 2 अर्धशतके करणारा तिसरा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावणारा केएल राहुल पहिल्या स्थानावर आहे.

4 / 5
इशानने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 डावांनंतर अर्धशतक झळकावले. आतापर्यंत त्याला केवळ सातवेळा दुहेरी आकडा गाठता आला. त्यामुळे या सामन्यातील 58 धावांची ही खेळी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करेल.

इशानने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 डावांनंतर अर्धशतक झळकावले. आतापर्यंत त्याला केवळ सातवेळा दुहेरी आकडा गाठता आला. त्यामुळे या सामन्यातील 58 धावांची ही खेळी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करेल.

5 / 5
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.