AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास, काय केलं ते वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 215 धावा केल्या. तसेच लखनौ सुपर जायंट्सला 161 धावांवर रोखलं. या विजयासह गुणातालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर एक विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Apr 28, 2025 | 2:51 PM
Share
इंडियन प्रीमियर लीगच्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागले.

इंडियन प्रीमियर लीगच्या 45व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागले.

1 / 7
मुंबई इंडियन्सनने प्रथम प्रथम फलंदाजी करत सलामीवीर फलंदाज रायन रिकेलटन (58) आणि मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावा केल्या. यासह मुंबई इंडियन्सने 20  षटकांत 215 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सनने प्रथम प्रथम फलंदाजी करत सलामीवीर फलंदाज रायन रिकेलटन (58) आणि मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावा केल्या. यासह मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 215 धावा केल्या.

2 / 7
लखनौ सुपरजायंट्सने 10 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला होता. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली आणि धडाधड विकेट पडल्या. लखनौ सुपर जायंट्सचा डाव 161 धावांवर आटोपला. यासह मुंबई इंडियन्सने 54 धावांनी विजय मिळवला.

लखनौ सुपरजायंट्सने 10 षटकांत 100 धावांचा टप्पा गाठला होता. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली आणि धडाधड विकेट पडल्या. लखनौ सुपर जायंट्सचा डाव 161 धावांवर आटोपला. यासह मुंबई इंडियन्सने 54 धावांनी विजय मिळवला.

3 / 7
या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत आयपीएलमध्ये 271 सामने खेळले आहेत. त्यापैकी 150 सामने जिंकले आहेत तर 119 सामने गमावले आहेत.

या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात 150 सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत आयपीएलमध्ये 271 सामने खेळले आहेत. त्यापैकी 150 सामने जिंकले आहेत तर 119 सामने गमावले आहेत.

4 / 7
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 248 सामने खेळले आहेत. त्यापैकी 140 सामने जिंकले आहेत. तर 105 सामने गमावले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 248 सामने खेळले आहेत. त्यापैकी 140 सामने जिंकले आहेत. तर 105 सामने गमावले आहेत.

5 / 7
या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंत 261 सामने खेळले आहेत, त्यापैकी 134 जिंकले आहेत तर 122 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंत 261 सामने खेळले आहेत, त्यापैकी 134 जिंकले आहेत तर 122 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

6 / 7
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 266 सामने खेळले आहेत.  त्यापैकी 129 सामने जिंकले आहेत तर 131 सामने गमावले आहेत. (सर्व फोटो- BCCI/ IPL)

या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 266 सामने खेळले आहेत. त्यापैकी 129 सामने जिंकले आहेत तर 131 सामने गमावले आहेत. (सर्व फोटो- BCCI/ IPL)

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.