AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या ऋतुराजनं न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले, शतकही नावावर

ऋतुराज गायकवाडनं न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय. त्यानं नेमकं असं काय केलंय. याविषयी वाचा...

Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 15, 2022 | 5:37 PM
Share
बंगळुरूमध्ये न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाड चांगलाच फॉर्ममध्ये आहे.  गायकवाडनं तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलंय.ऋतुराजचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक आहे.विशेष म्हणजे या ऋतुराजनं न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय.

बंगळुरूमध्ये न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाड चांगलाच फॉर्ममध्ये आहे. गायकवाडनं तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलंय.ऋतुराजचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक आहे.विशेष म्हणजे या ऋतुराजनं न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय.

1 / 5
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत-ए संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार प्रियांक पांचालची विकेट लवकर गमावली. पांचाळ 54 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत-ए संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार प्रियांक पांचालची विकेट लवकर गमावली. पांचाळ 54 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

2 / 5
यानंतर दुसरा सलामीवीर अभिन्यू इसवरनही 38 धावांवर बाद झाला. मात्र, गायकवाड क्रीजवर राहिला. तुफानी शैलीत फलंदाजी करताना त्याने 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

यानंतर दुसरा सलामीवीर अभिन्यू इसवरनही 38 धावांवर बाद झाला. मात्र, गायकवाड क्रीजवर राहिला. तुफानी शैलीत फलंदाजी करताना त्याने 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

3 / 5
न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड 5 आणि 21 धावांवर बाद झाला होता पण आता तो फॉर्ममध्ये परतला आहे. विशेष म्हणजे तो चांगला खोळतोय.

न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड 5 आणि 21 धावांवर बाद झाला होता पण आता तो फॉर्ममध्ये परतला आहे. विशेष म्हणजे तो चांगला खोळतोय.

4 / 5
न्यूझीलंड अ विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहे. यावेळी भारत अ संघ शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारत अ न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

न्यूझीलंड अ विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहे. यावेळी भारत अ संघ शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारत अ न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

5 / 5
Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....