AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy 2022: झारखंडने ठोकल्या 880 धावा, एक द्विशतक, 2 शतकं, 11व्या फलंदाजाचं झंझावाती अर्धशतक!

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागालँडविरुद्ध झारखंडने इतिहास रचला. झारखंडने पहिल्या डावात 880 धावांचा पर्वत उभा केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 14, 2022 | 12:45 PM
Share
रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागालँडविरुद्ध झारखंडने इतिहास रचला. झारखंडने पहिल्या डावात 880 धावांचा पर्वत उभा केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. (PC-BCCI Videos Screenshot)

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागालँडविरुद्ध झारखंडने इतिहास रचला. झारखंडने पहिल्या डावात 880 धावांचा पर्वत उभा केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. (PC-BCCI Videos Screenshot)

1 / 5
मोठी गोष्ट म्हणजे झारखंडच्या 6 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली. झारखंडच्या दोन फलंदाजांनी शतके, एकाने द्विशतक, तर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. (PC-BCCI Videos Screenshot)

मोठी गोष्ट म्हणजे झारखंडच्या 6 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली. झारखंडच्या दोन फलंदाजांनी शतके, एकाने द्विशतक, तर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. (PC-BCCI Videos Screenshot)

2 / 5
झारखंडचा यष्टिरक्षक कुमार कुशाग्र याने 266 धावा फटकावल्या. शाहबाज नदीमने 177 धावा केल्या. विराट सिंगने 107 धावांची खेळी खेळली. मोठी गोष्ट म्हणजे 11 व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल शुक्लानेही 85 धावांची खेळी खेळली. (PC-BCCI Videos Screenshot)

झारखंडचा यष्टिरक्षक कुमार कुशाग्र याने 266 धावा फटकावल्या. शाहबाज नदीमने 177 धावा केल्या. विराट सिंगने 107 धावांची खेळी खेळली. मोठी गोष्ट म्हणजे 11 व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल शुक्लानेही 85 धावांची खेळी खेळली. (PC-BCCI Videos Screenshot)

3 / 5
झारखंडच्या अखेरच्या जोडीने 323 चेंडूत 191 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये शाहबाज नदीमने 103 आणि राहुल शुक्लाने 85 धावांचे योगदान दिले. (PC-BCCI Videos Screenshot)

झारखंडच्या अखेरच्या जोडीने 323 चेंडूत 191 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये शाहबाज नदीमने 103 आणि राहुल शुक्लाने 85 धावांचे योगदान दिले. (PC-BCCI Videos Screenshot)

4 / 5
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात झारखंडने चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. 1993-94 मध्ये हैदराबादने आंध्रविरुद्ध 944 धावा केल्या होत्या, जी रणजी ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तामिळनाडूने 912/6 आणि मध्य प्रदेशने 912/8 पर्यंत मजल मारली होती. (PC-BCCI Videos Screenshot)

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात झारखंडने चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. 1993-94 मध्ये हैदराबादने आंध्रविरुद्ध 944 धावा केल्या होत्या, जी रणजी ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तामिळनाडूने 912/6 आणि मध्य प्रदेशने 912/8 पर्यंत मजल मारली होती. (PC-BCCI Videos Screenshot)

5 / 5
Follow Us
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?