AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसी फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणारे पाच कर्णधार, वाचा कोण आहेत

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. यापूर्वीही भारताकडून आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत या खेळाडूंनी संघाचं नेतृत्व केलं आहे.

| Updated on: Jun 08, 2023 | 7:57 PM
Share
भारत आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत लंडनमधील ओव्हल येथे होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठली आहे.

भारत आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत लंडनमधील ओव्हल येथे होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठली आहे.

1 / 9
ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर कपिल देव यांच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयासह टीम इंडियाने त्यांची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. पण तेव्हा आयसीसीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नव्हते. इम्पीरियल क्रिकेट कौन्सिल असं नाव होतं. त्यानंतर 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बनली. अखेरीस 1987 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं नाव मिळालं.

ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर कपिल देव यांच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयासह टीम इंडियाने त्यांची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. पण तेव्हा आयसीसीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नव्हते. इम्पीरियल क्रिकेट कौन्सिल असं नाव होतं. त्यानंतर 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बनली. अखेरीस 1987 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं नाव मिळालं.

2 / 9
त्यानंतर अंतिम फेरीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचं श्रेय सौरव गांगुलीला जाते. दादाने टीम इंडियाला 2000 मध्ये पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. आयसीसी ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. सौरवच्या नेतृत्वाखाली भारताचा फायनलमध्ये 4 विकेटने पराभव झाला.

त्यानंतर अंतिम फेरीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याचं श्रेय सौरव गांगुलीला जाते. दादाने टीम इंडियाला 2000 मध्ये पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. आयसीसी ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. सौरवच्या नेतृत्वाखाली भारताचा फायनलमध्ये 4 विकेटने पराभव झाला.

3 / 9
सौरवच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी दोन आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 2002 मध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. रिझर्व्ह डे देखील पावसाने व्यत्यय आणल्याने भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सौरवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. मात्र भारत हा सामना हरला.

सौरवच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी दोन आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 2002 मध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. रिझर्व्ह डे देखील पावसाने व्यत्यय आणल्याने भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2003 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सौरवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. मात्र भारत हा सामना हरला.

4 / 9
सौरवनंतर महेंद्रसिंग धोनीने 2007 टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला होता.

सौरवनंतर महेंद्रसिंग धोनीने 2007 टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला होता.

5 / 9
भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली आणखी तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळले आणि त्यापैकी दोन जिंकले. 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा धोनी भारताच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक T20 वर्ल्डकप फायनल खेळली.

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली आणखी तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळले आणि त्यापैकी दोन जिंकले. 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा धोनी भारताच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक T20 वर्ल्डकप फायनल खेळली.

6 / 9
विराट कोहलीने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीनंतर प्रथमच भारताला ICC ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

विराट कोहलीने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीनंतर प्रथमच भारताला ICC ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला.

7 / 9
2021 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया हरली आणि रिकाम्या हाताने परतली.

2021 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया हरली आणि रिकाम्या हाताने परतली.

8 / 9
या यादीतील शेवटचा कर्णधार रोहित शर्मा आहे. दुसर्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात, रोहित प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशाचे नेतृत्व करत आहे. भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

या यादीतील शेवटचा कर्णधार रोहित शर्मा आहे. दुसर्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात, रोहित प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशाचे नेतृत्व करत आहे. भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

9 / 9
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या