आयसीसी फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणारे पाच कर्णधार, वाचा कोण आहेत
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. यापूर्वीही भारताकडून आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीत या खेळाडूंनी संघाचं नेतृत्व केलं आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories