ऋषभ पंतने शतकी खेळीनंतर डोळ्याने असं केलं सेलीब्रेशन, त्याचा नेमका अर्थ काय? ते जाणून घ्या
भारताने दुसऱ्या डावात 364 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावातील 6 धावांच्या आघाडीसह 370 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाने विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आता टीम इंडिया हे आव्हान रोखणार का? असा प्रश्न आहे. असं असताना या सामन्यात ऋषभ पंतने आगळं वेगळं सेलीब्रेशन केलं. काय ते जाणून घ्या

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
