AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारांश जैनचा कसोटी पदार्पणातील पहिला चेंडू ठरला खास, खरं तर नकोसा पण दिग्गजांच्या यादीत स्थान

भारत आणि श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सारांश जैनला संधी दिली गेली. कुलदीप यादवच्या जागी त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. असं असताना या कसोटी मालिकेतील पहिला चेंडू खास आणि नकोसा राहिला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकीर्द विचित्र प्रकारे सुरू झाली आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 2:59 PM
Share
कोलंबोत श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्या या सामन्यात टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल होता. यासह त्याने निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. खरं तर या यादीत दिग्गज खेळाडू असून त्यांची सुरूवात अशीच झाली होती.(Photo: PTI)

कोलंबोत श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळाली. पण त्या या सामन्यात टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल होता. यासह त्याने निवडक खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. खरं तर या यादीत दिग्गज खेळाडू असून त्यांची सुरूवात अशीच झाली होती.(Photo: PTI)

1 / 5
आकडेवारीनुसार, सारांश जैन जगातील 15वा खेळाडू ठरला असून त्याने कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीची सुरूवात नो बॉल टाकून केली. म्हणजे कसोटी क्रिकेटच्या कारकि‍र्दीच्या सुरूवातीला नो बॉलचा ठपका लागला आहे. (Photo: PTI)

आकडेवारीनुसार, सारांश जैन जगातील 15वा खेळाडू ठरला असून त्याने कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीची सुरूवात नो बॉल टाकून केली. म्हणजे कसोटी क्रिकेटच्या कारकि‍र्दीच्या सुरूवातीला नो बॉलचा ठपका लागला आहे. (Photo: PTI)

2 / 5
कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीत नो बॉल टाकणार सारांश जैन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. नो बॉलपासून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात करणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (Photo: PTI)

कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीत नो बॉल टाकणार सारांश जैन चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. नो बॉलपासून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात करणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. (Photo: PTI)

3 / 5
सारांश जैन याच्या आधी भारताच्या तीन गोलंदाजांनी नो बॉल टाकून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात केली होती. यात कपिल देव, इशांत शर्मा आणि टी नटराजन यांचं नाव आहे. (Photo: PTI)

सारांश जैन याच्या आधी भारताच्या तीन गोलंदाजांनी नो बॉल टाकून कसोटी कारकि‍र्दीला सुरूवात केली होती. यात कपिल देव, इशांत शर्मा आणि टी नटराजन यांचं नाव आहे. (Photo: PTI)

4 / 5
भारताच्या कसोटी संघात पदार्पण करणारा सारांश जैन हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह त्याने सबा करीमच्या नावावर असलेला 26 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सबा कमीने 32 वर्षे 11 महिने आणि 28 दिवसांचा असताना संघात पदार्पण केलं होतं. तर सारांश जैनने 33 वरषे 4 महिने आणि 24 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. (Photo: PTI)

भारताच्या कसोटी संघात पदार्पण करणारा सारांश जैन हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह त्याने सबा करीमच्या नावावर असलेला 26 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सबा कमीने 32 वर्षे 11 महिने आणि 28 दिवसांचा असताना संघात पदार्पण केलं होतं. तर सारांश जैनने 33 वरषे 4 महिने आणि 24 दिवसांचा असताना पदार्पण केलं आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट