AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | Shubman Gill याची पाकिस्तान विरुद्ध विस्फोटक खेळी, धोनी-विराटचा रेकॉर्ड ब्रेक

Shubman Gill | शुबमन गिल याला पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघर्ष करावा लागला होता. मात्र सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तान विरुद्ध तडाखेदार अर्धशतकी खेळी केली. शुबमनने यासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

| Updated on: Sep 10, 2023 | 7:19 PM
Share
टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलं. शुबमनने 52 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीसह एक मोठा रेकॉर्ड केला आहे. शुबमनने पहिल्या 30 वनडे इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल याने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलं. शुबमनने 52 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीसह एक मोठा रेकॉर्ड केला आहे. शुबमनने पहिल्या 30 वनडे इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

1 / 5
शुबममने पहिल्या 30 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमन याबाबतीत टीम इंडियाकडून नंबर 1 बॅट्समन  ठरलाय. शुबमनने याबाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना पछाडलंय. धोनी याबाबतीत 7 आणि विराट सहाव्या नंबरवर आहे. तर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानी आहे.

शुबममने पहिल्या 30 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमन याबाबतीत टीम इंडियाकडून नंबर 1 बॅट्समन ठरलाय. शुबमनने याबाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना पछाडलंय. धोनी याबाबतीत 7 आणि विराट सहाव्या नंबरवर आहे. तर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानी आहे.

2 / 5
शुबमनने 30 डावांमध्ये 1 द्विशतक, 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमनचा वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

शुबमनने 30 डावांमध्ये 1 द्विशतक, 4 शतक आणि 8 अर्धशतकांसह 1 हजार 572 धावा केल्या आहेत. शुबमनचा वनडे क्रिकेटमध्ये 208 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

3 / 5
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध टॉस गमावला. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमनने या दरम्यान 58 धावांची खेळी केली. तर रोहितने 49 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. रोहितने या दरम्यान 6 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध टॉस गमावला. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमनने या दरम्यान 58 धावांची खेळी केली. तर रोहितने 49 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. रोहितने या दरम्यान 6 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.

4 / 5
टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर पावसामुळे खेळ थांबला. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहेत.

टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर पावसामुळे खेळ थांबला. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहेत.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.