दक्षिण अफ्रिका दुसरा कसोटी सामना जिंकताच रचणार विक्रम, 93 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं
IND vs SA 2nd Test : दुसरा कसोटी सामन्यावर दक्षिण अफ्रिकेने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी विजयाची चव चाखणार हे जवळपास निश्चित आहे. कारण भारताच्या हातात 8 विकेट असून 522 धावांचं आव्हान गाठायचं आहे. हे आव्हान खूपच कठीण आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
