AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs SAW Final: भारतीय संघ आणि ट्रॉफी दरम्यान 20 वर्षांपासून नकोसा रेकॉर्ड, इतिहास बदलावा लागणार

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकताच भारताला जेतेपदाची चव चाखायला मिळणार आहे. पण भारतीय संघाला 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडावा लागणार आहे.

| Updated on: Nov 01, 2025 | 4:47 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 2 नोव्हेंबरला होणार असून जेतेपदापासून भारतीय संघ फक्त एक विजय दूर आहे. पण यासाठी गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडणं भाग आहे. (Photo- BCCI Twitter)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 2 नोव्हेंबरला होणार असून जेतेपदापासून भारतीय संघ फक्त एक विजय दूर आहे. पण यासाठी गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडणं भाग आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. श्रीलंकेला पराभूत करत विजयी प्रवास सुरु केला होता. त्यानंतर पाकिस्तानला पराभूत केलं. पण दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. (Photo- BCCI Twitter)

भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. श्रीलंकेला पराभूत करत विजयी प्रवास सुरु केला होता. त्यानंतर पाकिस्तानला पराभूत केलं. पण दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 48.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. (Photo- BCCI Twitter)

उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 48.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेला शेवटचं 2005 मध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. म्हणजेच 20 वर्षांपासून असंच सुरु आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीतही दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभवाची धूळ चारली होती.  (Photo- BCCI Twitter)

भारताने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेला शेवटचं 2005 मध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. म्हणजेच 20 वर्षांपासून असंच सुरु आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीतही दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभवाची धूळ चारली होती. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
2005 नंतर दक्षिण अफ्रिकेने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सलग तीनदा पराभूत केलं आहे. यात या स्पर्धेतील साखळी सामन्याचा समावेश आहे.  त्यामुळे अंतिम सामन्यात पुन्हा दक्षिण अफ्रिका समोर असल्याने धाकधूक वाढली आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेलत आहे. 2005 आणि 2017 मध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  (Photo- BCCI Twitter)

2005 नंतर दक्षिण अफ्रिकेने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सलग तीनदा पराभूत केलं आहे. यात या स्पर्धेतील साखळी सामन्याचा समावेश आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पुन्हा दक्षिण अफ्रिका समोर असल्याने धाकधूक वाढली आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेलत आहे. 2005 आणि 2017 मध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.