AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघ निराश, सोमवारच्या सामन्याआधी मैदानात उतरण्यासही नकार

न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान इथेच संपुष्टात आलं असून सध्या देशभरातील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.

| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 9:19 PM
Share
भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket team) रविवारचा दिवस (7 ऑक्टोबर) फार निराजनक ठरला. कारण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket team) रविवारचा दिवस (7 ऑक्टोबर) फार निराजनक ठरला. कारण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे.

1 / 5
व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटवरुन कर्णधार ठरवण्यात आल्याचं गांगुलीनं स्पष्ट केलंय

2 / 5
तसंतर हा सराव ऑप्शनल होता. याचा अर्थ कोणतंही बंधन नव्हता की सरावासाठी खेळाडूंनी यावचं. पण जर भारताचं स्पर्धेतील आव्हान शिल्लक असतं तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते.

तसंतर हा सराव ऑप्शनल होता. याचा अर्थ कोणतंही बंधन नव्हता की सरावासाठी खेळाडूंनी यावचं. पण जर भारताचं स्पर्धेतील आव्हान शिल्लक असतं तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते.

3 / 5
विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे.  2012 मध्ये श्रीलंका येथील टी20 वर्ल्ड कपनंतर प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत किमान सेमीफायनलपर्यंत पोहचत होता.

विशेष म्हणजे 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे. 2012 मध्ये श्रीलंका येथील टी20 वर्ल्ड कपनंतर प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत किमान सेमीफायनलपर्यंत पोहचत होता.

4 / 5
पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले तर या पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले तर या पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.