AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | 9 सामने 9 शहरं, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील खडतर ‘प्रवास’

Team India Icc World Cup 2023 Schedule And Venue | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र टीम इंडियाच्या सामन्यांचं ठिकाण आणि प्रवास पाहता खेळाडूंच्या कामिगिरीवर त्याचा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.

| Updated on: Jun 27, 2023 | 10:42 PM
Share
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये इतर 9 संघाविरुद्ध 9 शहरांमध्ये 9 साखळी सामने खेळणार आहे.  टीम इंडियाला यासाठी तब्बल 8 हजार 400 किलोमीटर इतरा प्रवास करावा लागणार आहे. तसेच टीम इंडिया सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहचल्यास हीच आकडेवारी 42 दिवस, 11 सामने आणि 9 हजार 700 किमी प्रवास अशी होईल.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये इतर 9 संघाविरुद्ध 9 शहरांमध्ये 9 साखळी सामने खेळणार आहे. टीम इंडियाला यासाठी तब्बल 8 हजार 400 किलोमीटर इतरा प्रवास करावा लागणार आहे. तसेच टीम इंडिया सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहचल्यास हीच आकडेवारी 42 दिवस, 11 सामने आणि 9 हजार 700 किमी प्रवास अशी होईल.

1 / 5
टीम इंडियाचे सामने रात्री 11 वाजता संपतील.  टीम इंडियाला दर तिसऱ्या दिवशी विमान प्रवास करावा लागेल. सामन्यानंतर प्रवासामुळे खेळाडूंना विश्रांतीची संधी क्वचितच मिळेल. त्यामुळे या प्रवासामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टीम इंडियाचे सामने रात्री 11 वाजता संपतील. टीम इंडियाला दर तिसऱ्या दिवशी विमान प्रवास करावा लागेल. सामन्यानंतर प्रवासामुळे खेळाडूंना विश्रांतीची संधी क्वचितच मिळेल. त्यामुळे या प्रवासामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

2 / 5
World Cup 2023 | 9 सामने 9 शहरं, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील खडतर ‘प्रवास’

3 / 5
"9 टीम आणि 9 शहरांमधील सामन्यांमुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटरला स्टेडियममध्ये पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे टीम इंडियाला हा प्रवास करावा लागणार आहे" अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

"9 टीम आणि 9 शहरांमधील सामन्यांमुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटरला स्टेडियममध्ये पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे टीम इंडियाला हा प्रवास करावा लागणार आहे" अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

4 / 5
पाकिस्तानला हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरुत प्रत्येकी 2 सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला एकूण 6 हजार 849 किमी इतका प्रवास करावा लागेल. तसेच हैदराबाद आणि चेन्नईत पाकिस्तानला एका आठवड्याचा वेळ मिळेल.  तर भारताच्या तुलनेत  ऑस्ट्रेलियाला कमी प्रवास करायचाय. ऑस्ट्रेलियाला 6 हजार 907 आणि इंग्लंडला 1 हजार 171 किमी इतका प्रवास करावा लागेल.

पाकिस्तानला हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरुत प्रत्येकी 2 सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला एकूण 6 हजार 849 किमी इतका प्रवास करावा लागेल. तसेच हैदराबाद आणि चेन्नईत पाकिस्तानला एका आठवड्याचा वेळ मिळेल. तर भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला कमी प्रवास करायचाय. ऑस्ट्रेलियाला 6 हजार 907 आणि इंग्लंडला 1 हजार 171 किमी इतका प्रवास करावा लागेल.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती