AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, दोन वर्षात नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे.

| Updated on: Mar 13, 2023 | 6:18 PM
Share
भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास  (Photo- Twitter)

भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास (Photo- Twitter)

1 / 8
भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

2 / 8
वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

3 / 8
भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

4 / 8
अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

5 / 8
भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

6 / 8
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

7 / 8
भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

8 / 8
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच