AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, दोन वर्षात नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे.

| Updated on: Mar 13, 2023 | 6:18 PM
Share
भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास  (Photo- Twitter)

भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास (Photo- Twitter)

1 / 8
भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

2 / 8
वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

3 / 8
भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

4 / 8
अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

5 / 8
भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

6 / 8
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

7 / 8
भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

8 / 8
Follow Us
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा