AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, दोन वर्षात नेमकं काय घडलं?

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे.

| Updated on: Mar 13, 2023 | 6:18 PM
Share
भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास  (Photo- Twitter)

भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली प्रवास सुरु आणि कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचला. चला जाणून घेऊ इथपर्यंतचा प्रवास (Photo- Twitter)

1 / 8
भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

भारतीय संघाने इथपर्यंतच्या प्रवासात एकूण 18 सामने खेळला. 18 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर सामने ड्रॉ झाले. (Photo- Twitter)

2 / 8
वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

वर्ष 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली मालिका होता. भारताने चार पैकी 2 सामने आपल्या नावे केले. पण कोरोनामुळे पाचवा सामना रद्द झाला. पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सामना इंग्लंडने जिंकला. (Photo- Twitter)

3 / 8
भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

भारत आणि न्यूझीलँड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कानपूरमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना भारताने 372 धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका 1-0 ने जिंकली. (Photo- Twitter)

4 / 8
अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

अंतिम फेरीपर्यंत भारताने फक्त एक मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण नंतरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. (Photo- Twitter)

5 / 8
भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

भारताने बांगलादेशला त्यांच्याच घरी पराभूत केले. भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. (Photo- Twitter)

6 / 8
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पहिली कसोटी 222 आणि दुसरी कसोटी 238 धावांनी जिंकली. (Photo- Twitter)

7 / 8
भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. कारण अंतिम फेरीचं तिकीट त्यावर अवलंबून होते. मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारताने आपला मार्ग सोपा केला, मात्र तिसरी कसोटी गमावल्याने हे काम कठीण झाले. भारताने चौथी कसोटी अनिर्णित ठेवली आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून भारताला अंतिम फेरीत नेले. (Photo- Twitter)

8 / 8
Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?