AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : मायदेशात कसोटी मालिका गमावणारे भारतीय कर्णधार, एकूण किती कॅप्टन?

न्यूझीलंडने टीम इंडियाला पुण्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात पराभूत केलं आणि मायदेशात 18 मालिका विजयानंतर पराभूत केलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मायदेशात मालिका गमवावी लागली. मात्र मायदेशात कसोटी गमावणारा रोहित हा एकटाच नाही.

| Updated on: Oct 26, 2024 | 6:19 PM
Share
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुणे येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडचा हा 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताची मायदेशात 2012 नंतर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला 18 मालिकांनंतर ही सीरिज गमवावी लागली. भारताने 2000 पासून मायदेशात कोणत्या कर्णधारांच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमावलेली हे आपण जाणून घेऊयात.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुणे येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडचा हा 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताची मायदेशात 2012 नंतर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला 18 मालिकांनंतर ही सीरिज गमवावी लागली. भारताने 2000 पासून मायदेशात कोणत्या कर्णधारांच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमावलेली हे आपण जाणून घेऊयात.

1 / 5
टीम इंडियाची 2000 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात 2000 साली 2-0 ने पराभूत केलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

टीम इंडियाची 2000 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात 2000 साली 2-0 ने पराभूत केलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

2 / 5
त्यानंतर 4 वर्षांनी 2004 साली ऑस्ट्रेलियाने भारताला लोळवलं. कांगारुंनी टीम इंडियाविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता.

त्यानंतर 4 वर्षांनी 2004 साली ऑस्ट्रेलियाने भारताला लोळवलं. कांगारुंनी टीम इंडियाविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता.

3 / 5
त्यानंतर 8 वर्षांनी इंग्लंडने टीम इंडियाची मायदेशात मालिका विजयाची परंपरा खंडीत केली. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केलं. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता.

त्यानंतर 8 वर्षांनी इंग्लंडने टीम इंडियाची मायदेशात मालिका विजयाची परंपरा खंडीत केली. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केलं. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता.

4 / 5
तर आता 12 वर्षांनी मायदेशातील सलग 18 मालिका विजयानंतर होम सीरिज गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे.

तर आता 12 वर्षांनी मायदेशातील सलग 18 मालिका विजयानंतर होम सीरिज गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे.

5 / 5
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.