AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या यशाचा प्रभाव, आयसीसीने घेतला मोठा निर्णय; आता…

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं. मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे क्रीडारसिकांनी महिला क्रिकेटला पसंती दिली. स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात आणि टीव्ही-वेबसाईटवर लोकांनी रस दाखवला होता. त्यामुळेच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Nov 07, 2025 | 10:43 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केल. या विजयासह भारताने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला क्रीडाप्रेमींची पसंती मिळाली.  त्यात भारताने जेतेपद मिळवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- PTI)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केल. या विजयासह भारताने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला क्रीडाप्रेमींची पसंती मिळाली. त्यात भारताने जेतेपद मिळवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- PTI)

1 / 5
आयसीसीने आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्पर्धेत संघांची संख्या आठवरून 10 करण्याची अधिकृत घोषणा करण्याता आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

आयसीसीने आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्पर्धेत संघांची संख्या आठवरून 10 करण्याची अधिकृत घोषणा करण्याता आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

2 / 5
आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली आणि या निर्णयाचे श्रेय अलीकडील विश्वचषकाच्या यशाला दिले. आयसीसीने निवेदनात स्पष्ट केलं की, "या स्पर्धेच्या यशावर भर देण्यासाठी, आयसीसी बोर्डाने स्पर्धेची पुढील पर्वात 10 संघांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे आणि प्रेक्षकांच्या संख्येमुळे आयसीसीचे मनोबल वाढले आहे. (Photo- PTI)

आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली आणि या निर्णयाचे श्रेय अलीकडील विश्वचषकाच्या यशाला दिले. आयसीसीने निवेदनात स्पष्ट केलं की, "या स्पर्धेच्या यशावर भर देण्यासाठी, आयसीसी बोर्डाने स्पर्धेची पुढील पर्वात 10 संघांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे आणि प्रेक्षकांच्या संख्येमुळे आयसीसीचे मनोबल वाढले आहे. (Photo- PTI)

3 / 5
"जवळपास 3 लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये विश्वचषक सामन्यांना हजेरी लावली. यामुळे कोणत्याही महिला क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या वाढली आणि ऑन-स्क्रीन प्रेक्षकांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाले. भारतात 50 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला.", असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. (Photo- PTI)

"जवळपास 3 लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये विश्वचषक सामन्यांना हजेरी लावली. यामुळे कोणत्याही महिला क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या वाढली आणि ऑन-स्क्रीन प्रेक्षकांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाले. भारतात 50 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला.", असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
पुढील महिला वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनंतर 2029 मध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत पहिल्यांदाच 10 संघ सहभागी होतील. या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही स्पर्धेची उत्सुकता अधिक असेल मात्र आताच निश्चित झालं आहे.  (Photo- PTI)

पुढील महिला वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनंतर 2029 मध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत पहिल्यांदाच 10 संघ सहभागी होतील. या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही स्पर्धेची उत्सुकता अधिक असेल मात्र आताच निश्चित झालं आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत