AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या यशाचा प्रभाव, आयसीसीने घेतला मोठा निर्णय; आता…

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं. मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे क्रीडारसिकांनी महिला क्रिकेटला पसंती दिली. स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात आणि टीव्ही-वेबसाईटवर लोकांनी रस दाखवला होता. त्यामुळेच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Nov 07, 2025 | 10:43 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केल. या विजयासह भारताने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला क्रीडाप्रेमींची पसंती मिळाली.  त्यात भारताने जेतेपद मिळवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- PTI)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केल. या विजयासह भारताने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यंदा वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला क्रीडाप्रेमींची पसंती मिळाली. त्यात भारताने जेतेपद मिळवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असं असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. (Photo- PTI)

1 / 5
आयसीसीने आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्पर्धेत संघांची संख्या आठवरून 10 करण्याची अधिकृत घोषणा करण्याता आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

आयसीसीने आता वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्पर्धेत संघांची संख्या आठवरून 10 करण्याची अधिकृत घोषणा करण्याता आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या आयसीसीच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

2 / 5
आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली आणि या निर्णयाचे श्रेय अलीकडील विश्वचषकाच्या यशाला दिले. आयसीसीने निवेदनात स्पष्ट केलं की, "या स्पर्धेच्या यशावर भर देण्यासाठी, आयसीसी बोर्डाने स्पर्धेची पुढील पर्वात 10 संघांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे आणि प्रेक्षकांच्या संख्येमुळे आयसीसीचे मनोबल वाढले आहे. (Photo- PTI)

आयसीसीने एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली आणि या निर्णयाचे श्रेय अलीकडील विश्वचषकाच्या यशाला दिले. आयसीसीने निवेदनात स्पष्ट केलं की, "या स्पर्धेच्या यशावर भर देण्यासाठी, आयसीसी बोर्डाने स्पर्धेची पुढील पर्वात 10 संघांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे आणि प्रेक्षकांच्या संख्येमुळे आयसीसीचे मनोबल वाढले आहे. (Photo- PTI)

3 / 5
"जवळपास 3 लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये विश्वचषक सामन्यांना हजेरी लावली. यामुळे कोणत्याही महिला क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या वाढली आणि ऑन-स्क्रीन प्रेक्षकांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाले. भारतात 50 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला.", असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. (Photo- PTI)

"जवळपास 3 लाख चाहत्यांनी स्टेडियममध्ये विश्वचषक सामन्यांना हजेरी लावली. यामुळे कोणत्याही महिला क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. या स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या वाढली आणि ऑन-स्क्रीन प्रेक्षकांसाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाले. भारतात 50 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला.", असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
पुढील महिला वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनंतर 2029 मध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत पहिल्यांदाच 10 संघ सहभागी होतील. या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही स्पर्धेची उत्सुकता अधिक असेल मात्र आताच निश्चित झालं आहे.  (Photo- PTI)

पुढील महिला वर्ल्डकप स्पर्धा चार वर्षांनंतर 2029 मध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेत पहिल्यांदाच 10 संघ सहभागी होतील. या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही स्पर्धेची उत्सुकता अधिक असेल मात्र आताच निश्चित झालं आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री