AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ipl Controversy | आयपीएल स्पर्धेतील ते 5 वाद, काय काय झालं होतं?

क्रिकेटला जेन्टलमन गेम असं म्हटलं जातं. मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान आतापर्यंत काही खेळाडूंनी बट्टा लावला. आयपीएलमध्ये झालेले आणि कधीही न विसरता येणारे वाद आपण जाणून घेऊयात.

| Updated on: May 02, 2023 | 10:12 PM
Share
आयपीएल 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे पुन्हा एकदा भिडले. हे दोघे पहिल्यांदा केव्हा भिडले होते आपण जाणून घेणार आहोत. तसेच आयपीएलमधील झालेले वाद माहित करुन घेऊयात.

आयपीएल 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे पुन्हा एकदा भिडले. हे दोघे पहिल्यांदा केव्हा भिडले होते आपण जाणून घेणार आहोत. तसेच आयपीएलमधील झालेले वाद माहित करुन घेऊयात.

1 / 6
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मोठा वाद झाला होता. हरभजन सिंह याने एस श्रीसंथ याच्या कानाखाली जाळ काढला होता. यानंतर हरभजनवर 11 सामन्यांची बंदी घातली होती. हरभजन तेव्हा हमसून रडला होता. त्यानंतर हरभजनने श्रीसंथची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन माफी मागितली होती.

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मोठा वाद झाला होता. हरभजन सिंह याने एस श्रीसंथ याच्या कानाखाली जाळ काढला होता. यानंतर हरभजनवर 11 सामन्यांची बंदी घातली होती. हरभजन तेव्हा हमसून रडला होता. त्यानंतर हरभजनने श्रीसंथची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन माफी मागितली होती.

2 / 6
आयपीएल 2012 मध्ये केकेआर टीमचा मालक शाहरुख खान याला वानखेडे स्टेडियम प्रवेशास बंदी घातली होती.शाहरुखने मैदानातील सुरक्षा रक्षकासोबत वाद घातला होता.मात्र त्यानंतर शाहरुखवर असलेली बंदी 2015 मध्ये मागे घेण्यात आली.

आयपीएल 2012 मध्ये केकेआर टीमचा मालक शाहरुख खान याला वानखेडे स्टेडियम प्रवेशास बंदी घातली होती.शाहरुखने मैदानातील सुरक्षा रक्षकासोबत वाद घातला होता.मात्र त्यानंतर शाहरुखवर असलेली बंदी 2015 मध्ये मागे घेण्यात आली.

3 / 6
आयपीएल 2013 मध्ये केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट आऊट होऊन मैदानाबाहेर चालला होता. यावेळेस विराट आणि केकेआर कॅप्टन गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली. या दोघांमध्ये अंपायरने मध्यस्थी केली होती.

आयपीएल 2013 मध्ये केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट आऊट होऊन मैदानाबाहेर चालला होता. यावेळेस विराट आणि केकेआर कॅप्टन गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली. या दोघांमध्ये अंपायरने मध्यस्थी केली होती.

4 / 6
आयपीएल 2013 मध्ये 3 खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये अंकित चव्हाण, अजित चंदीला आणि एस श्रीसंथ या तिघांना अटक करण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने  राजस्थान आणि चेन्नई या दोन्ही संघांवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर या तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली.

आयपीएल 2013 मध्ये 3 खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये अंकित चव्हाण, अजित चंदीला आणि एस श्रीसंथ या तिघांना अटक करण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने राजस्थान आणि चेन्नई या दोन्ही संघांवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर या तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली.

5 / 6
मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर किरॉन पोलार्ड आणि आरसीबीचा घातक गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्यातही वाद झाला. तेव्हा रागाने लालबूंद झालेल्या पोलार्डने सामन्यादरम्यान  मिचेल स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली होती.

मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर किरॉन पोलार्ड आणि आरसीबीचा घातक गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्यातही वाद झाला. तेव्हा रागाने लालबूंद झालेल्या पोलार्डने सामन्यादरम्यान मिचेल स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली होती.

6 / 6
Follow Us
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग