AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mitchell Starc याच्याकडून टीम इंडियाच्या कोट्यधीश खेळाडूंची कानउघडणी

Mitchell Starc On Ipl And Test Cricket | न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला आता 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतर मिचेल स्टार्क नक्की काय म्हणाला?

| Updated on: Jun 12, 2023 | 3:57 PM
Share
टीम इंडिया सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात अपयशी  ठरली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 209 धावांनी पराभूत केलं. मिचेल स्टार्क याने या विजयानंतर टीम इंडियाच्या कोट्यधीश खेळाडूंची कानउघडणी केली आहे. "मी आयपीएल नक्कीच खेळेण पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणं ही प्राथमिकता असेल",असं स्टार्कने म्हटलंय. (फोटो-पीटीआय)

टीम इंडिया सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 209 धावांनी पराभूत केलं. मिचेल स्टार्क याने या विजयानंतर टीम इंडियाच्या कोट्यधीश खेळाडूंची कानउघडणी केली आहे. "मी आयपीएल नक्कीच खेळेण पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणं ही प्राथमिकता असेल",असं स्टार्कने म्हटलंय. (फोटो-पीटीआय)

1 / 5
मिचेल स्टार्क याने 'द गार्जियन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला प्रथम प्राधान्य असेल, असं म्हटलंय. याच कारणामुळे मी आयपीएल, बिग बॅश लीग आणि इतर टी 20 क्रिकेट स्पर्धांपासून दूर असल्याचंही स्टार्कने म्हटलं. (फोटो-पीटीआय)

मिचेल स्टार्क याने 'द गार्जियन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला प्रथम प्राधान्य असेल, असं म्हटलंय. याच कारणामुळे मी आयपीएल, बिग बॅश लीग आणि इतर टी 20 क्रिकेट स्पर्धांपासून दूर असल्याचंही स्टार्कने म्हटलं. (फोटो-पीटीआय)

2 / 5
"पैसा येत राहिल आणि जात राहिल. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधी ही सर्वोच्च आहे", असं स्टार्कने नमूद केलं. (फोटो-पीटीआय)

"पैसा येत राहिल आणि जात राहिल. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधी ही सर्वोच्च आहे", असं स्टार्कने नमूद केलं. (फोटो-पीटीआय)

3 / 5
टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे आयपीएल खेळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडियाचे खेळाडू  आयपीएलमध्ये खेळत होते. त्यानंतर लगेचच खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी लंडनला रवाना झाले. (फोटो-पीटीआय)

टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे आयपीएल खेळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. त्यानंतर लगेचच खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी लंडनला रवाना झाले. (फोटो-पीटीआय)

4 / 5
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शास्त्री यांनी या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी WTC FINAL आणि अॅशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. खेळाडूंचा तो निर्णय योग्य ठरला. (फोटो-पीटीआय)

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शास्त्री यांनी या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी WTC FINAL आणि अॅशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. खेळाडूंचा तो निर्णय योग्य ठरला. (फोटो-पीटीआय)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.