AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकजूट राहा नाहीतर ते दगड… निवडणुकीपूर्वीच बागेश्वर बाबा बिहारमध्ये, हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्तीची केली मागणी

Bageshwar Baba in Bihar : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला आहे. गोपालगंजमध्ये त्यांनी हे विधान केले.

| Updated on: Mar 08, 2025 | 5:11 PM
Share
 बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत.  हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. गोपालगंजमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. गोपालगंजमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

1 / 7
हिंदू एकजूट राहिला तर त्यांना कोणी तोडू शकत नाही, असे ते म्हणाले. मधाच्या पोळ्याला दगड मारला तर दगड मारणाऱ्याला पळ काढावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

हिंदू एकजूट राहिला तर त्यांना कोणी तोडू शकत नाही, असे ते म्हणाले. मधाच्या पोळ्याला दगड मारला तर दगड मारणाऱ्याला पळ काढावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

2 / 7
आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदूच्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी आलो असे ते गोपालगंजमध्ये माध्यमांशी बोलले.

आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदूच्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी आलो असे ते गोपालगंजमध्ये माध्यमांशी बोलले.

3 / 7
आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे.

आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे.

4 / 7
हिंदू राष्ट्रासाठी संविधानात, राज्य घटनेत बदल करण्यात यावा अशी मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला. शास्त्री हे 6 मार्च ते 10 मार्च या दरम्यान गोपालगंज येथे हनुमान कथेसाठी दाखल झाले आहेत.

हिंदू राष्ट्रासाठी संविधानात, राज्य घटनेत बदल करण्यात यावा अशी मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला. शास्त्री हे 6 मार्च ते 10 मार्च या दरम्यान गोपालगंज येथे हनुमान कथेसाठी दाखल झाले आहेत.

5 / 7
आपण राज्यघटनेचा आदर करतो. यापूर्वी राज्यघटनेत 125 हून अधिक काळ सुधारणा, दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

आपण राज्यघटनेचा आदर करतो. यापूर्वी राज्यघटनेत 125 हून अधिक काळ सुधारणा, दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

6 / 7
त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी एक संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी एक संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

7 / 7
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.