AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्चसह एप्रिल महिन्यातही सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, कारण…

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलमध्ये एकूण सहा दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. NSE आणि BSE ने ही सुट्टी जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांनी या सुट्ट्यांची नोंद घेणे आवश्यक आहे.

| Updated on: Mar 26, 2025 | 11:40 PM
Share
सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भारतातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भारतातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

1 / 8
आता शेअर बाजाराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्याच्या चालू आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे? या काळात शेअर बाजार का बंद असेल? याबद्दल आपण जाणून घेऊया.

आता शेअर बाजाराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्याच्या चालू आठवड्यात शेअर बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे? या काळात शेअर बाजार का बंद असेल? याबद्दल आपण जाणून घेऊया.

2 / 8
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी ईदनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद असेल.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी ईदनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद असेल.

3 / 8
या दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कोणतेही ट्रेडिंग सत्र होणार नाही. तसेच करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

या दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कोणतेही ट्रेडिंग सत्र होणार नाही. तसेच करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

4 / 8
तसेच २९ मार्चला शनिवार आणि ३० मार्चला रविवार आहे. यामुळे शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाही. म्हणजेच या आठवड्यात बाजार शनिवार, रविवार आणि सोमवारी बंद राहणार आहे.

तसेच २९ मार्चला शनिवार आणि ३० मार्चला रविवार आहे. यामुळे शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाही. म्हणजेच या आठवड्यात बाजार शनिवार, रविवार आणि सोमवारी बंद राहणार आहे.

5 / 8
एनएसई आणि बीएसईने ही सुट्टी जाहीर केली आहे. शेअर बाजाराच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एनएसई आणि बीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यानंतर १ एप्रिल म्हणजेच मंगळवारपासून नियमित व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.

एनएसई आणि बीएसईने ही सुट्टी जाहीर केली आहे. शेअर बाजाराच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एनएसई आणि बीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यानंतर १ एप्रिल म्हणजेच मंगळवारपासून नियमित व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.

6 / 8
एप्रिल महिन्यातही शनिवार आणि रविवार वगळता तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. एप्रिलमध्ये दोन वेळा सलग 3 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे.

एप्रिल महिन्यातही शनिवार आणि रविवार वगळता तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. एप्रिलमध्ये दोन वेळा सलग 3 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे.

7 / 8
महावीर जयंतीनिमित्त 10 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद असेल. तर सोमवार 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्तही बाजारात खरेदी-विक्री होणार नाही.

महावीर जयंतीनिमित्त 10 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद असेल. तर सोमवार 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्तही बाजारात खरेदी-विक्री होणार नाही.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.