रस्ताच नाही, शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र मोबाईल पोहचले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. रस्ते नाहीत. कुठे नदीवर पूल नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
