रस्ताच नाही, शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र मोबाईल पोहचले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. रस्ते नाहीत. कुठे नदीवर पूल नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
डायबिटीजचे रुग्ण कोणती फळे खाऊ शकतात?
सकाळचा बीपी का वाढलेला असतो ? नियंत्रणाचे उपाय काय ?
भारतीय बीफला या देशात प्रचंड मागणी, पाहा कोणते देश ?
'व्हॅलेंटाईन डे'साठी खास आहे नेहा मलिकचा हा ड्रेस, सर्वजण बघतच राहतील
तुझ्या त्या देखण्या रुपाला.. शिवाली परबचं साडीमध्ये मनमोहक सौंदर्य
WhatsApp च्या 8 जबरदस्त ट्रिक्स, तुम्हाला आधी माहित होत्या?
