रस्ताच नाही, शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र मोबाईल पोहचले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. रस्ते नाहीत. कुठे नदीवर पूल नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
केवळ फायबरयुक्त आहाराने बद्धकोष्ठता दूर होत नाही, हे 5 उपाय पाहा
दुसऱ्यांना जांभई देताना पाहून आपल्याला का जांभई येते ?
अप्रतिम सौंदर्य, निळ्या साडीत प्रार्थना बेहेरेचा हटके अंदाज
बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता कशी दिसते? सौंदर्य पाहूनच...
अप्रतिम सौंदर्य...मुंज्यामधील अभिनेत्रीच्या लुकची सर्वत्र चर्चा
या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल, नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष