रस्ताच नाही, शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र मोबाईल पोहचले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. रस्ते नाहीत. कुठे नदीवर पूल नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ही अभिनेत्री बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर
श्वेता तिवारीला सौंदर्यामध्ये टक्कर देणारी ही अभिनेत्री कोण? 43 मध्ये दिसते तरुणींसारखी
Post Office च्या RD स्कीममध्ये दर महिना 2,800 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर किती मिळतील ?
जगातील कोणत्या देशात LPG सर्वात स्वस्त आहे ?
दही खाल्ल्याने शरीराला कोणते व्हिटामिन्स मिळतात ?
गुडघेदुखीपासून सुटका कशी मिळवाल ? हे उपाय येतील कामी
