रस्ताच नाही, शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र मोबाईल पोहचले आहेत. परंतु राज्यातील काही भागांमध्ये पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाहीत. रस्ते नाहीत. कुठे नदीवर पूल नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सौंदर्य पाहूनच सर्व थक्क, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
लाल मोनोकिनीमध्ये सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज, फोटोंवरून नजर हटणार नाही
फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी हे पदार्थ खाऊ नयेत
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे
नवरा कितीही नाही म्हणाला तरी बायका डी-मार्टमध्ये या वस्तू घेतातच
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...