AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup 2024 मध्ये ‘या’ दोन टीम खेळणार फायलन, युवराज सिंहने भारताचं नाव घेतलं की नाही?

Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर युवराज सिंहने वर्ल्ड कप सुरू झाल्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या दोन टीम खेळणार यांची नाव घेतली आहेत.

| Updated on: Jun 02, 2024 | 7:34 PM
Share
टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती  दिली होती.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

2 / 5
आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

3 / 5
मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

4 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.