AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup 2024 मध्ये ‘या’ दोन टीम खेळणार फायलन, युवराज सिंहने भारताचं नाव घेतलं की नाही?

Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर युवराज सिंहने वर्ल्ड कप सुरू झाल्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या दोन टीम खेळणार यांची नाव घेतली आहेत.

| Updated on: Jun 02, 2024 | 7:34 PM
Share
टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती  दिली होती.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

2 / 5
आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

3 / 5
मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

4 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

5 / 5
Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.