AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs eng semi final update : टीम इंडियाच्या मदतीला मुंबई इंडियन्सचा कॅरेबियन खेळाडू, रोहितचा एकेकाळचा हुकमी एक्का

ind vs eng semi final update : t-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. मात्र पाऊस थांबल्यावर रोहितचा जुना मित्र त्याच्या मदतीला आलेला दिसला.

| Updated on: Jun 27, 2024 | 8:56 PM
Share
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यााचा टॉस पावसामुळे लांबला होता. टॉस झाला असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यााचा टॉस पावसामुळे लांबला होता. टॉस झाला असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना पावसामुळे थांबला होता. आता सूर्यप्रकाश आला असून मैदानातून आता कव्हर हटवण्यात आले आहेत. ऊन आल्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले आहेत.

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना पावसामुळे थांबला होता. आता सूर्यप्रकाश आला असून मैदानातून आता कव्हर हटवण्यात आले आहेत. ऊन आल्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले आहेत.

2 / 5
रोहित शर्माही मैदानात उतरल्यावर त्यावेळी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड तिथे आला. दोघेही पिचबद्दल चर्चा करताना दिसले. पोलार्डचं घरगुती मैदान असल्याने त्याने आपल्या जुन्या मित्राला आणि कॅप्टनला मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

रोहित शर्माही मैदानात उतरल्यावर त्यावेळी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड तिथे आला. दोघेही पिचबद्दल चर्चा करताना दिसले. पोलार्डचं घरगुती मैदान असल्याने त्याने आपल्या जुन्या मित्राला आणि कॅप्टनला मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

3 / 5
रोहित शर्मा आणि पोलार्ड दोघेही मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होते. रोहित कॅप्टन असताना पोलार्ड संघाचा बालेकिल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

रोहित शर्मा आणि पोलार्ड दोघेही मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होते. रोहित कॅप्टन असताना पोलार्ड संघाचा बालेकिल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

4 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंड सामना पावसान रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार आहे. कारण दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.

टीम इंडिया आणि इंग्लंड सामना पावसान रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार आहे. कारण दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.