AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs eng semi final update : टीम इंडियाच्या मदतीला मुंबई इंडियन्सचा कॅरेबियन खेळाडू, रोहितचा एकेकाळचा हुकमी एक्का

ind vs eng semi final update : t-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. मात्र पाऊस थांबल्यावर रोहितचा जुना मित्र त्याच्या मदतीला आलेला दिसला.

| Updated on: Jun 27, 2024 | 8:56 PM
Share
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यााचा टॉस पावसामुळे लांबला होता. टॉस झाला असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यााचा टॉस पावसामुळे लांबला होता. टॉस झाला असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना पावसामुळे थांबला होता. आता सूर्यप्रकाश आला असून मैदानातून आता कव्हर हटवण्यात आले आहेत. ऊन आल्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले आहेत.

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना पावसामुळे थांबला होता. आता सूर्यप्रकाश आला असून मैदानातून आता कव्हर हटवण्यात आले आहेत. ऊन आल्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले आहेत.

2 / 5
रोहित शर्माही मैदानात उतरल्यावर त्यावेळी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड तिथे आला. दोघेही पिचबद्दल चर्चा करताना दिसले. पोलार्डचं घरगुती मैदान असल्याने त्याने आपल्या जुन्या मित्राला आणि कॅप्टनला मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

रोहित शर्माही मैदानात उतरल्यावर त्यावेळी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड तिथे आला. दोघेही पिचबद्दल चर्चा करताना दिसले. पोलार्डचं घरगुती मैदान असल्याने त्याने आपल्या जुन्या मित्राला आणि कॅप्टनला मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

3 / 5
रोहित शर्मा आणि पोलार्ड दोघेही मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होते. रोहित कॅप्टन असताना पोलार्ड संघाचा बालेकिल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

रोहित शर्मा आणि पोलार्ड दोघेही मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होते. रोहित कॅप्टन असताना पोलार्ड संघाचा बालेकिल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

4 / 5
टीम इंडिया आणि इंग्लंड सामना पावसान रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार आहे. कारण दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.

टीम इंडिया आणि इंग्लंड सामना पावसान रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार आहे. कारण दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....