Photo Gallery : होळीची चाहूल देणारा पळस भर उन्हामध्ये भगव्या रंगाने बहरला, काय आहे महत्व?

नांदेड : सध्या उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. फाल्गुन महिना सुरु झाला की शेतशिवारात होळीची अर्थात उन्हाळ्याची चाहूल देणारा पळस भगव्या रंगाने बहरून जातो. सध्या असेच चित्र शेतशिवारामध्ये दिसू लागले आहे. रानावनात उन्हाचे चटके पिऊन बहरलेला पळस सध्या मानवाच लक्ष वेधून घेतोय. आजही आधुनिकतेच्या काळात देखील होळी सणाला या पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करण्याची प्रथा ग्रामीण भागात टिकून आहे. पळसांच्या या फुलांचा नैसर्गिकरित्या रंग बनवण्यासाठी अनेक जण वापर करत असतात.

| Updated on: Mar 06, 2022 | 12:00 PM
आग पिऊन जीवन जगण्याचा मंत्र :रनरणत्या उन्हातही काही झाड आणि वनस्पती फुलांनी बहरून जातात्. लिलया सूर्याची आग पचऊन ही फुले नयनरम्य फुलतात्. वैशाखाच्या झळानी पळसाची तर पाने केन्ह्वाच जमिनीवर गळुन पडतात्. पळसाचा उभा असतो तो नुसता सांगाडा , पण तरीही पळस हिमंत हारलेला नसतो. पानानी साथ सोडलेली असताना पळस फुलतो.

आग पिऊन जीवन जगण्याचा मंत्र :रनरणत्या उन्हातही काही झाड आणि वनस्पती फुलांनी बहरून जातात्. लिलया सूर्याची आग पचऊन ही फुले नयनरम्य फुलतात्. वैशाखाच्या झळानी पळसाची तर पाने केन्ह्वाच जमिनीवर गळुन पडतात्. पळसाचा उभा असतो तो नुसता सांगाडा , पण तरीही पळस हिमंत हारलेला नसतो. पानानी साथ सोडलेली असताना पळस फुलतो.

1 / 4
नव्या आशेचा किरण: उन पिऊन हसणा-या या फुलांकड पाहील की माणसाला नवीन उमेद मिळते. इश्वराने सृष्टीची निर्मिती करत असताना पळसाला अस काय वरदान दिल असेल असा प्रश्न आपल्याला पडतो.

नव्या आशेचा किरण: उन पिऊन हसणा-या या फुलांकड पाहील की माणसाला नवीन उमेद मिळते. इश्वराने सृष्टीची निर्मिती करत असताना पळसाला अस काय वरदान दिल असेल असा प्रश्न आपल्याला पडतो.

2 / 4
पळसाच्या झाडातून संदेश: उन पिऊन फुलणारी ही झाडे माणसाला संकटाशी धैर्याने दोन हात करुन आयुष्यात रंग भरता येतात असेच वर्षानुवर्ष सांगत आली आहेत. थोड्याबहुत संकटाने माणूस हताश बनतो आणी नंतर आत्मघातकी विचार सुरू करतो. पण त्यावेळी मानसान या पळसाकड पाहून आदर्श घ्यायला काय हरकत आहे. कठीण प्रसंगी परस्थितीला तोंड कसे द्यावे याचे उदाहरण म्हणजे पळसाचे झाड.

पळसाच्या झाडातून संदेश: उन पिऊन फुलणारी ही झाडे माणसाला संकटाशी धैर्याने दोन हात करुन आयुष्यात रंग भरता येतात असेच वर्षानुवर्ष सांगत आली आहेत. थोड्याबहुत संकटाने माणूस हताश बनतो आणी नंतर आत्मघातकी विचार सुरू करतो. पण त्यावेळी मानसान या पळसाकड पाहून आदर्श घ्यायला काय हरकत आहे. कठीण प्रसंगी परस्थितीला तोंड कसे द्यावे याचे उदाहरण म्हणजे पळसाचे झाड.

3 / 4
लक्षवेधी पळस : सध्या उन्हाच्या झळा अधित तीव्र होत असल्याने बाहेर तोंडही काढ वाटत नाही अशी परस्थिती आहे. मात्र, पळसाचे झाड पाहिले सकारात्मक विचार तर मनी रुजतातच पण ओसाड माळरानावर असलेलं झाड मन प्रसन्न करतं. केवळ नैसर्गिकदृष्ट्याच नव्हे तर हिंदू संस्कृतीमध्ये या झाडाला वेगळे असे महत्व आहे.

लक्षवेधी पळस : सध्या उन्हाच्या झळा अधित तीव्र होत असल्याने बाहेर तोंडही काढ वाटत नाही अशी परस्थिती आहे. मात्र, पळसाचे झाड पाहिले सकारात्मक विचार तर मनी रुजतातच पण ओसाड माळरानावर असलेलं झाड मन प्रसन्न करतं. केवळ नैसर्गिकदृष्ट्याच नव्हे तर हिंदू संस्कृतीमध्ये या झाडाला वेगळे असे महत्व आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.