AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुर्वेदामध्ये सांगितली आहे जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे.

| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 4:56 PM
Share
आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपल्या शरीराच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला आहार चार्ट तयार करावा. जेवन करताना किंवा अन्न शिजवताना सामान्यपणे काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपल्या शरीराच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला आहार चार्ट तयार करावा. जेवन करताना किंवा अन्न शिजवताना सामान्यपणे काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
भाज्या (Vegetables) शिजवताना त्या फारही जास्त शिजणार नाहीत, अथवा फारही कच्च्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुम्ही एखादा गोड पदार्थ (Sweets) बनवत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी (SUGER)मध किंवा गुळ टाका. साखरेचा शक्य तितका कमी वापर करावा. खाण्यात मैद्याच्या पिठाचा वापर न करता गव्हाचे पिठ वापरावे.

भाज्या (Vegetables) शिजवताना त्या फारही जास्त शिजणार नाहीत, अथवा फारही कच्च्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुम्ही एखादा गोड पदार्थ (Sweets) बनवत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी (SUGER)मध किंवा गुळ टाका. साखरेचा शक्य तितका कमी वापर करावा. खाण्यात मैद्याच्या पिठाचा वापर न करता गव्हाचे पिठ वापरावे.

2 / 5
आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. हा तुकडा  जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते. तसेच जेवताना अन्न नेहमी चांगले चावूनच खावे.

आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. हा तुकडा जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते. तसेच जेवताना अन्न नेहमी चांगले चावूनच खावे.

3 / 5
 आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.

4 / 5
जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. असे करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी पिताना अगदीच गरम, किंवा खूप थंड फ्रीजमधले पाणी पिऊ नका. तसे केल्यास शरीरामधील तापमाण कमी होते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सामान्य तापमान असलेलेच प्या.

जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. असे करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी पिताना अगदीच गरम, किंवा खूप थंड फ्रीजमधले पाणी पिऊ नका. तसे केल्यास शरीरामधील तापमाण कमी होते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सामान्य तापमान असलेलेच प्या.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.