AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुर्वेदामध्ये सांगितली आहे जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे.

| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 4:56 PM
Share
आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपल्या शरीराच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला आहार चार्ट तयार करावा. जेवन करताना किंवा अन्न शिजवताना सामान्यपणे काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे, तसेच आपल्या शरीराला कोणते घटक आवश्यक आहे हे ठरवूनच आहाराचे नियोजन करावे. सामान्यपणे गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट अशा सहा चवींचे वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. आजारांपासून दूर रहायचे असेल तर आपल्या शरीराच्या प्रकृतीबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच आपला आहार चार्ट तयार करावा. जेवन करताना किंवा अन्न शिजवताना सामान्यपणे काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
भाज्या (Vegetables) शिजवताना त्या फारही जास्त शिजणार नाहीत, अथवा फारही कच्च्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुम्ही एखादा गोड पदार्थ (Sweets) बनवत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी (SUGER)मध किंवा गुळ टाका. साखरेचा शक्य तितका कमी वापर करावा. खाण्यात मैद्याच्या पिठाचा वापर न करता गव्हाचे पिठ वापरावे.

भाज्या (Vegetables) शिजवताना त्या फारही जास्त शिजणार नाहीत, अथवा फारही कच्च्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुम्ही एखादा गोड पदार्थ (Sweets) बनवत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी (SUGER)मध किंवा गुळ टाका. साखरेचा शक्य तितका कमी वापर करावा. खाण्यात मैद्याच्या पिठाचा वापर न करता गव्हाचे पिठ वापरावे.

2 / 5
आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. हा तुकडा  जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते. तसेच जेवताना अन्न नेहमी चांगले चावूनच खावे.

आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. हा तुकडा जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते. तसेच जेवताना अन्न नेहमी चांगले चावूनच खावे.

3 / 5
 आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.

4 / 5
जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. असे करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी पिताना अगदीच गरम, किंवा खूप थंड फ्रीजमधले पाणी पिऊ नका. तसे केल्यास शरीरामधील तापमाण कमी होते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सामान्य तापमान असलेलेच प्या.

जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. असे करणे शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी पिताना अगदीच गरम, किंवा खूप थंड फ्रीजमधले पाणी पिऊ नका. तसे केल्यास शरीरामधील तापमाण कमी होते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सामान्य तापमान असलेलेच प्या.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.