AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramabai Ambedkar : भीमराव यांना ‘साहेब’ बनवण्यात रमाबाईची भूमिका महत्त्वपूर्ण ; आयुष्यभर जगल्या त्यागाचे जीवन

भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रामाबाईनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

| Updated on: May 27, 2022 | 11:31 AM
Share
 भारताचे पहिले  कायदेमंत्री  व भारतीय राज्य घटनेचे  शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य  सर्वांनाच  माहित आहे. अगदी लहानपणापासून  सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना  करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज  त्यांची पुण्यतिथी आहे.

भारताचे पहिले कायदेमंत्री व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य सर्वांनाच माहित आहे. अगदी लहानपणापासून सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

1 / 5
 वयाच्या अवघ्या  15व्या  वर्षी भीमराव आंबेडकर  यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे.  एका सर्वसाधारण  व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे  सर्व  श्रेय  रमाबाई यांना जाते.  कारण प्रत्येक चांगल्या वाईट  काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन  शिक्षणपूर्ण करू शकले.

वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भीमराव आंबेडकर यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे सर्व श्रेय रमाबाई यांना जाते. कारण प्रत्येक चांगल्या वाईट काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन शिक्षणपूर्ण करू शकले.

2 / 5
रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा  सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत  त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार  सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना  समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची  सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या   लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम  शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण  घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत  करू शकतील. हे लक्षात घेऊन  रमाबाईनी अनेकदा  भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी  करण्यासही हातभार लावला

रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत करू शकतील. हे लक्षात घेऊन रमाबाईनी अनेकदा भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी करण्यासही हातभार लावला

3 / 5
7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई  यांचे आई-वडीलांचा  लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती  बिकट  असल्याने  रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत  त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू'  या नावाने बोलावत. तर रमाबाई  भीमराव  यांना 'साहेब'  या नावाने बोलवत असत.  दलित  समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या  श्वासापर्यंत  बाबासाहेबाना साथ दिली.

7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई यांचे आई-वडीलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

4 / 5
 जवळपास तीन दशके  बाबासाहेब आंबेडकरांना साथ  दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन   झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन  जगलेल्या  रमाबाईंवरती अनेक  लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही  बनवण्यात आले आहेत.

जवळपास तीन दशके बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन जगलेल्या रमाबाईंवरती अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही बनवण्यात आले आहेत.

5 / 5
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.