AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramabai Ambedkar : भीमराव यांना ‘साहेब’ बनवण्यात रमाबाईची भूमिका महत्त्वपूर्ण ; आयुष्यभर जगल्या त्यागाचे जीवन

भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रामाबाईनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

| Updated on: May 27, 2022 | 11:31 AM
Share
 भारताचे पहिले  कायदेमंत्री  व भारतीय राज्य घटनेचे  शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य  सर्वांनाच  माहित आहे. अगदी लहानपणापासून  सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना  करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज  त्यांची पुण्यतिथी आहे.

भारताचे पहिले कायदेमंत्री व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य सर्वांनाच माहित आहे. अगदी लहानपणापासून सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

1 / 5
 वयाच्या अवघ्या  15व्या  वर्षी भीमराव आंबेडकर  यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे.  एका सर्वसाधारण  व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे  सर्व  श्रेय  रमाबाई यांना जाते.  कारण प्रत्येक चांगल्या वाईट  काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन  शिक्षणपूर्ण करू शकले.

वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भीमराव आंबेडकर यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे सर्व श्रेय रमाबाई यांना जाते. कारण प्रत्येक चांगल्या वाईट काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन शिक्षणपूर्ण करू शकले.

2 / 5
रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा  सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत  त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार  सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना  समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची  सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या   लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम  शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण  घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत  करू शकतील. हे लक्षात घेऊन  रमाबाईनी अनेकदा  भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी  करण्यासही हातभार लावला

रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत करू शकतील. हे लक्षात घेऊन रमाबाईनी अनेकदा भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी करण्यासही हातभार लावला

3 / 5
7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई  यांचे आई-वडीलांचा  लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती  बिकट  असल्याने  रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत  त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू'  या नावाने बोलावत. तर रमाबाई  भीमराव  यांना 'साहेब'  या नावाने बोलवत असत.  दलित  समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या  श्वासापर्यंत  बाबासाहेबाना साथ दिली.

7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई यांचे आई-वडीलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

4 / 5
 जवळपास तीन दशके  बाबासाहेब आंबेडकरांना साथ  दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन   झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन  जगलेल्या  रमाबाईंवरती अनेक  लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही  बनवण्यात आले आहेत.

जवळपास तीन दशके बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन जगलेल्या रमाबाईंवरती अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही बनवण्यात आले आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.