AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramabai Ambedkar : भीमराव यांना ‘साहेब’ बनवण्यात रमाबाईची भूमिका महत्त्वपूर्ण ; आयुष्यभर जगल्या त्यागाचे जीवन

भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रामाबाईनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

| Updated on: May 27, 2022 | 11:31 AM
Share
 भारताचे पहिले  कायदेमंत्री  व भारतीय राज्य घटनेचे  शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य  सर्वांनाच  माहित आहे. अगदी लहानपणापासून  सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना  करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज  त्यांची पुण्यतिथी आहे.

भारताचे पहिले कायदेमंत्री व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य सर्वांनाच माहित आहे. अगदी लहानपणापासून सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

1 / 5
 वयाच्या अवघ्या  15व्या  वर्षी भीमराव आंबेडकर  यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे.  एका सर्वसाधारण  व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे  सर्व  श्रेय  रमाबाई यांना जाते.  कारण प्रत्येक चांगल्या वाईट  काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन  शिक्षणपूर्ण करू शकले.

वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भीमराव आंबेडकर यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे सर्व श्रेय रमाबाई यांना जाते. कारण प्रत्येक चांगल्या वाईट काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन शिक्षणपूर्ण करू शकले.

2 / 5
रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा  सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत  त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार  सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना  समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची  सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या   लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम  शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण  घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत  करू शकतील. हे लक्षात घेऊन  रमाबाईनी अनेकदा  भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी  करण्यासही हातभार लावला

रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत करू शकतील. हे लक्षात घेऊन रमाबाईनी अनेकदा भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी करण्यासही हातभार लावला

3 / 5
7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई  यांचे आई-वडीलांचा  लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती  बिकट  असल्याने  रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत  त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू'  या नावाने बोलावत. तर रमाबाई  भीमराव  यांना 'साहेब'  या नावाने बोलवत असत.  दलित  समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या  श्वासापर्यंत  बाबासाहेबाना साथ दिली.

7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई यांचे आई-वडीलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

4 / 5
 जवळपास तीन दशके  बाबासाहेब आंबेडकरांना साथ  दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन   झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन  जगलेल्या  रमाबाईंवरती अनेक  लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही  बनवण्यात आले आहेत.

जवळपास तीन दशके बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन जगलेल्या रमाबाईंवरती अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही बनवण्यात आले आहेत.

5 / 5
Follow Us
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....